<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><rss xmlns:atom='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' version='2.0'><channel><atom:id>tag:blogger.com,1999:blog-29608620</atom:id><lastBuildDate>Sat, 13 Mar 2010 00:46:29 +0000</lastBuildDate><title>मी मराठी माणूस | Mi Marathi Manus</title><description>मी मराठी माणूस ... माझ्या कल्पना आणि माझे विचार ....</description><link>http://www.khapre.org/blog/marathi/index.aspx</link><managingEditor>noreply@blogger.com (Vishal KHAPRE | Mi Marathi Manus)</managingEditor><generator>Blogger</generator><openSearch:totalResults>254</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>25</openSearch:itemsPerPage><item><guid isPermaLink='false'>tag:blogger.com,1999:blog-29608620.post-2868806492071518692</guid><pubDate>Sat, 13 Mar 2010 00:46:00 +0000</pubDate><atom:updated>2010-03-12T19:46:21.274-05:00</atom:updated><title>बाबा आणि अम्मा</title><description>&lt;p&gt;आपल्याला या भारतात एक कर्तबगार बाबा, महाराज, अम्मा, ताई वगैरे बनून नाव, प्रसिद्धी, पैसा मिळवायचा असेल तर खालीलप्रमाणे कमीतकमी पात्रता (qualification) पाहिजे.&lt;/p&gt;  &lt;p&gt;१) आकर्षक व्यक्तिमत्व पाहिजे.&lt;/p&gt;  &lt;p&gt;२) नावापुढे किंवा नावाआधी पुरूषांनी परमपूज्य, कृपालू, दास, महाराज, नाथ, बाबा, ह.भ.प., राधा, स्वामी, योगी, बालयोगी, सिद्धयोगी आणि स्त्रीयांनी अम्मा, अक्का, मा, माता, बाई, देवी, बहेना अशा उपाध्या लावण्याची तयारी ठेवावी.&lt;/p&gt;  &lt;p&gt;३) स्वतःच्या जयंत्या साजर्&amp;#8205;या करताना लाज बाळगू नये.&lt;/p&gt;  &lt;p&gt;४) लाज, शरम, मान, अभिमान सर्व गहाण टाकावे.&lt;/p&gt;  &lt;p&gt;५) धर्माचा अभ्यास चांगला असावा, शिवाय लोकांना न समजेल अशा भाषेत धर्म, अध्यात्म समजावून देता आले पाहिजे.&lt;/p&gt;  &lt;p&gt;६) छोटेमोठे जादूचे प्रयोग शिकून घ्यावेत.&lt;/p&gt;  &lt;p&gt;७) शिष्यगण भरपूर असावा, त्यात महिलांना प्राधान्य द्यावे.&lt;/p&gt;  &lt;p&gt;८) स्वतःचे माहात्म्य सांगणारी पुस्तके, हॅंडबिले छापून वाटण्याची तयारी ठेवावी.&lt;/p&gt;  &lt;p&gt;९) कोणतीही तक्रार आल्यास तक्रार निवारण न करता, तक्रारदारालाच निवारण करता आले पाहिजे.&lt;/p&gt;  &lt;p&gt;१०) कमितकमी बोलावे, शक्यतो शिष्यगणांनाच बोलू द्यावे.&lt;/p&gt;  &lt;p&gt;११) नकली गिर्&amp;#8205;हाईक ओळखण्याची क्षमता पाहिजे.&lt;/p&gt;  &lt;p&gt;१२) खालील वस्तु जवळ बाळगाव्यात - लिंबू, सुई, टाचण्या, भगवी कफणी, पांढरे कपडे, कमंडलू, रूद्राक्ष, शंख, बिब्बा, कवड्या, उडीद काळे आणि पांढरे, काळे दोरे, अंगारा, पाणी,जानवे, लाल दोरा, भंडारा, नारळ, देवांच्या मूर्ती, हळदीकुंकू, त्रिशूल, तावीज वगैरे.( हे सर्व साहित्य विकण्याचे दुकान नातेवाईकालाच द्यावे.)&lt;/p&gt;  &lt;p&gt;आमचे असे ऐकिवात आहे की,या देशातील सर्व बाबा आणि अम्मा लोक एकत्र येऊन एक अधिवेशन भरवणार आहेत आणि त्यात खालील ठराव पास करून घेणार आहेत.(अगदी संस्कार आणि आस्था चॅनेलवरील सुद्धा)&lt;/p&gt;  &lt;p&gt;युनियन करणे, अभ्यासक्रम ठरवून विद्यापीठाची स्थापना करणे, सरकारकडे अनुदान मागणे, मठ आश्रमासाठी आरक्षण मागणे, लोकसभेत जागा राखीव, झेड सिक्युरिटी.&amp;#160; &lt;/p&gt;  &lt;div class="blogger-post-footer"&gt;Copyright &amp;#169;2000-2008 khapre.org/VishaL KHAPRE/TransLiteral Technologies.&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29608620-2868806492071518692?l=www.khapre.org%2Fblog%2Fmarathi%2Findex.aspx' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.khapre.org/blog/marathi/2010/03/blog-post_9056.aspx</link><author>noreply@blogger.com (दिलीप खापरे)</author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></item><item><guid isPermaLink='false'>tag:blogger.com,1999:blog-29608620.post-1535073974313789999</guid><pubDate>Fri, 12 Mar 2010 12:16:00 +0000</pubDate><atom:updated>2010-03-12T07:16:03.683-05:00</atom:updated><title>बुवाबाजी</title><description>&lt;p&gt;भारतात बुवाबाजीचे आणि माताजींचे प्रमाण एवढे आहे की, पदवीधर, अनाडी, गरीब, श्रीमंत, राजकारणी सर्व त्यांच्या नादी लागलेले असतात, आणि त्यांच्यात आपले भले, शांतता, पैसा शोधत असतात. यातील काही नमुने -&lt;/p&gt;  &lt;p&gt;१) बाबुभाई पठाण - कारंजा, ता.राहुरी&amp;#160; २) माऊली - नारायणपूर&amp;#160; ३) रमजान गुंडू शेख - कोल्हापूर ४)अरुणा लोखंडे उर्फ ताईमाऊली - आळंदी&amp;#160; ५) हनुमानभक्त शिवाजी कोते - शिर्डी&amp;#160; ६) भास्कर शंकर वाघ, धर्मभास्कर - धुळे&amp;#160; ७)नरेंद्रमहाराज उर्फ जगदीश सुर्वे - नाणीज&amp;#160; ८)विनोदानंद झा उर्फ स्वामी सदाचारी उर्फ ॐ महाराज&amp;#160; ९) नेमीचंद गांधी&amp;#160; १०) मल्लीनाथ महाराज - लातूर&amp;#160;&amp;#160;&amp;#160; ११) लीलाताई कर्वे - बदलापूर&amp;#160; १२) बैठक पंथ - रेवदंडा,जि.रायगड&amp;#160; १४) बशीर पटेल - शहादा&amp;#160; १५) माणिक अवघडे - सातारा&amp;#160; १५) तात्या सरमळकर - नेरूळ&amp;#160; १६) निर्मला माता&amp;#160; १७) मानसी देवस्थान - वेंगुर्ला&amp;#160; १८) मल्लीनाथ आश्रम - भिगवण&amp;#160; १९) महादेव मोरे - जयसिंगपूर&amp;#160; २०) करमालीबाबा - खेडशिवापूर&amp;#160; २१) तुर्रेवालाबाबा - जुन्नर&amp;#160; २२) दत्तईदास - तळेगाव देवशी&amp;#160; २३)सिद्ध सायन्स - वडगाव शेरी, पुणे&amp;#160; २४) भानुदास गायकवाड उर्फ गोडबाबा - बारामती&amp;#160; २५) अनुराधाबाई देशमुख - मोहोळ, सोलापूर&amp;#160; २६) सत्यसाईबाबा - पोट्टपर्ती, आंध्र प्रदेश&amp;#160; २७) जयराम पवार - रत्नागिरी&amp;#160; २८) जयरामगिरी - सांगली&amp;#160; २९) साहिबजादी - सातारा&amp;#160; ३०) बेबी राठोड - यवतमाळ&amp;#160; ३१) श्री डुंगेश्वर - कोचरे&amp;#160; ३२)श्री देवभोम - आंबुर्ले&amp;#160; ३३) शेषचंद्र महाराज - बुलढाणा&amp;#160; ३४) अमृता काळे - पंढतपूर&amp;#160; ३५)&amp;#160; बाल दत्तमहाराज - नांदेड&amp;#160;&amp;#160; ३६) करीमबाबा -&amp;#160;&amp;#160; मिरज&amp;#160; ३७) संतोष शेवाळे -&amp;#160; औरंगाबाद&amp;#160;&amp;#160; ३८) रईसाबेगम - परभणी&amp;#160; ३९)&amp;#160; दत्त भगत - परभणी&amp;#160;&amp;#160; ४०) कोंडीराम बढेबाबा - पारनेर, नगर&amp;#160; ४१) डॉक्टरबाबा - असलोद, शहादा&amp;#160; ४२) गुरव बंधू - कोल्हापूर&amp;#160; ४३) रनाळकर महाराज - डोंबिवली, कल्याण&amp;#160; ४४) विलासबाबा - लोणंद, सातारा.असे अनेक महाराज, बाबा, आनंद, गुरू, योगी, बालयोगी, स्वामी राधा, दास, नाथ, नागनाथ, सखा, तारणहार, परमपूज्य, ह.भ.प., माता, ताई, अम्मा, अम्माभगवान, अक्का, देवी अशी&amp;#160; नावे लावून हा बुवाबाजीचा धंदा खोलतात. &lt;/p&gt;  &lt;p&gt;हा धंदा एवढा&amp;#160;&amp;#160; तेजीत चालतो की बस्स&amp;#8205;! फक्त थोडी चलाखी पाहिजे. &lt;/p&gt;  &lt;p&gt;आजमितीला पुणे शहरात देवऋषी बघणारे ८०० ते ९०० देव्हारे आहेत, जे अधिकृत आहेत. शिवाय लहानलहान तर जवळजवळ ५०००च्या आसपास आहेत. यांची दुनिया निराळी आहे. यांचे कायदे, नियम वेगळे आहेत. यांच्याबद्धल पुन्हा बघू.&lt;/p&gt;  &lt;div class="blogger-post-footer"&gt;Copyright &amp;#169;2000-2008 khapre.org/VishaL KHAPRE/TransLiteral Technologies.&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29608620-1535073974313789999?l=www.khapre.org%2Fblog%2Fmarathi%2Findex.aspx' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.khapre.org/blog/marathi/2010/03/blog-post_12.aspx</link><author>noreply@blogger.com (दिलीप खापरे)</author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></item><item><guid isPermaLink='false'>tag:blogger.com,1999:blog-29608620.post-2021720314172637956</guid><pubDate>Sat, 06 Mar 2010 07:13:00 +0000</pubDate><atom:updated>2010-03-06T02:13:03.703-05:00</atom:updated><title>कॄपालू महाराजांची कृपा</title><description>&lt;p&gt;भारतातील उत्तरप्रदेशमध्ये श्रीकृपालुमहाराजांच्या आश्रमात चेंगराचेंगरी होऊन ६६ लोक जागेवरच ठार झाले, तर शेकडो जखमी झाले. भारतात मरण स्वस्तझाले आहे. दर रोज कोणी ना कोणी तरी, अगदी डझनावरी माणासे मरतात. घातपात, अपघात, खून यातून हे होते, अगदीच नाहीतरी दहशरवादी तयारच आहेत. आतातर काय हे रोजचेच झाले आहे. बाबांना किती प्रसिद्धीचा सोस त्यांनी गरीबांसाठी अल्प भेट ठेवली होती, प्णा भारतात दारिद्र्य एवढे आहे की, लोक जीवाची पर्वा न करता गर्दी करतात. महाराजांच्या पत्नीचे वर्षश्राद्ध होते आणि त्यानिमित्त भोजन, स्टीलचे ताट, आणि दहा रूपये मिळाणार होते त्यासाठी एवढी गर्दी. कॄपालूमहाराजांनी गर्दीचे प्रदर्शन करण्यासाठी हा स्टंट केला होता.पण त्यात माणसे मेली त्याबद्धल महाराज काय देणार. त्यांनी भक्तांचे प्राण का वाचवले नाहीत? त्यांना हे आधीच का कळले नाही. &lt;/p&gt;  &lt;p&gt;सरकार महागाई रोखू शकत नाही, अशात जगणे म्हणजे रोजच मरण आहे. पण कुणला काय त्याचे, ज्यआंना आम्हीनिवडून दिले तेल ागलेत पैसे कमवायला. त्यांना जातीचे, धर्माचे राजकारण कराय्ला भरपूर वेळ आहे, पणा लोकांच्या समस्या सोडवायला वेळा कुठे आहे. आता भारतात एक नवीनच प्रकार आहे, जिवंत माणसांना किंमत नाही, पाण मेल्यावर मात्र अनुदान घोषित होतात. म्हणजेच काही सरकारकडून मिळवायचे असेल तर मात्र, पण योग्य जागा योग्य वेळ निवडा.&lt;/p&gt;  &lt;div class="blogger-post-footer"&gt;Copyright &amp;#169;2000-2008 khapre.org/VishaL KHAPRE/TransLiteral Technologies.&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29608620-2021720314172637956?l=www.khapre.org%2Fblog%2Fmarathi%2Findex.aspx' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.khapre.org/blog/marathi/2010/03/blog-post_06.aspx</link><author>noreply@blogger.com (दिलीप खापरे)</author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></item><item><guid isPermaLink='false'>tag:blogger.com,1999:blog-29608620.post-4621326104297405237</guid><pubDate>Tue, 02 Mar 2010 01:58:00 +0000</pubDate><atom:updated>2010-03-01T20:58:15.205-05:00</atom:updated><title>किडनी</title><description>&lt;p&gt;काही महत्वाचे काम निघाले म्हणून स्वतःची कार घेतली आणि चाललो होतो गावाला. खुप छान प्रवास चालला होता. रात्रीची वेळ होती. अमावास्येची रात्र असल्याने सर्वत्र काळोख पसरला होता. चंद्रच नाही तर उजेड कुठला. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्याने रात्रीचा हवेत गारवा जाणवत होता म्हणून कारच्या काचा उघड्या ठेवूनच प्रवास चालला होता. टेपवर मधुर गाणी वाजत होती. निर्जन रस्ता. फक्त कारच्या उजेडात जी काही झाडी किंवा रस्ता दिसेल तेवढाच. साधारण १० वाजले असतील काय झाले माहित नाही पण कार आचके देऊन बंद पडली. गाडी थांबली. उतरुन बाँनेट उघडून पाहिले तर काही कळत नव्हते. फक्त एवढेच लक्षात आले कि इंजिन खूप गरम झाले आहे. कधीही दुरुस्तीचा संबंध न आल्याने हतबल होतो. आता काय करावे?&amp;#160; रात्रीची वेळ, आजूबाजूला चिटपाखरु नाही. रहदारी नाही. भयाण शांतता. तेवढ्यात कोठून कोण जाणे एक गृहस्थ येतात त्यांनी अंगात पांढरा लांबकोट, जसा डॉक्टर घालतात, घातलेला आहे. आणि विचारतात काय झाले? मी म्हणालो गाडी बंद पडलीय कोणी मेकॅनीक मिळेल का? तर डॉक्टर म्हणतात आता उद्या सकाळीच मेकॅनिक मिळेल, शिवाय गाव दोन किलोमीटर दूर आहे. तिथे गॅरेज आहे तेव्हा आता इथे एकटे थांबून काय करणार? इथेच पलीकडे आमचे घर आहे तेव्हा गाडी राहू देत इथे. माझ्याबरोबर चला. रात्री तिथेच रहा, मग सकाळी पुढच्या गावातून मेकॅनिक आणा आणि मग गाडी दुरूस्त करून जा. मी विचार केला नाहीतरी आता इथे रात्रभर थांबून काय करणार? त्यापेक्षा या डॉक्टरांसोबत त्यांच्या घरी रात्र तरी काढावी. म्हणून मी त्यांच्याबरोबर जाऊ लागलो.   &lt;br /&gt;थोड्याच वेळात आम्ही एका छोट्याशा घराजवळ आलो घर छान टुमदार होते. पण आजूबाजूला दूरवर घर नव्हती म्हणून ते घर एकाकी वाटत होते. आत लाईट लागलेल्या होत्या. आणि आतमध्ये अजून कोणीतरी होते, मी विचार केला बरे झाले चांगली सोबत झाली. आता रात्र सुखात जाईल. गप्पागोष्टी होतील म्हणून आम्ही घरात आलो. तिथे सुध्दा दोन डॉक्टर होते आणि एक नर्स पण होती. जणू तो छोटासा दवाखानाच होता. मला कळेचना एवढ्या रात्री ही मंडळी जागी का ? जाऊ द्या आपल्याला काय करायचे आहे ?.    &lt;br /&gt;थोड्या वेळातच गप्पांना सुरुवात झाली तेव्हा कळले कि ते तिघे डॉक्टर तो दवाखाना चालवितात आणि ती नर्स त्यांना मदत करते. शक्य तो दवाखाना दिवसरात्र चालतो. रात्री तर जास्तच कारण आजूबाजूचे पेशंट रात्री अपरात्री सुध्दा येतात. अगदी विशेष म्हणजे तिथे आँपरेशनसुद्धा केले जाते.     &lt;br /&gt;त्यांनी विचारले तुम्ही कांही खाणार जेवणार का ? मी अगदी नको म्हणत असताना सुध्दां त्यांनी बळेबळेच मला काही खायला दिले. मलाही जरा बरे वाटले. नाहीतरी सकाळपर्यंत कांही मिळणार नव्हतेच. खाल्ल्यावर जरा बरे वाटले. मग गप्पा सुरु झाल्या ती नर्स सुध्दा हसतखेळत आमच्या गप्पांमध्यें भाग घेऊ लागली.     &lt;br /&gt;अचानक काय झाले कुणास ठाऊक माझ्या पोटात दुखू लागले. थोडावेळ सहन केले पण दुखणे कांही थांबेना. नाहीतरी आपण दवाखान्यातच होतो तेव्हां त्या डॉक्टरांना शंका आली आणि त्यांनी विचारले कांही त्रास वाटतो का ? मी म्हटले हो जरा पोटात दुखते आहे. एकदम त्या डॉक्टरांची धावपळ सुरु झाली त्यांनी मला झोपायला सांगितले आणि काहीसे औषध दिले. एक इंजेक्शन ही दिले. ते आता आपापसात काही कुजुबुजू लागले. मला काहीच अंदाज येत नव्हता. डोळ्यावर थोडीशी ग्लानी आली होती. तेवढ्यात डॉक्टरांनी काहीतरी ठरवले आणि ते माझ्याकडे आले. आता त्यांचे म्हणणे पडले कि मला बहुतेक किडनीचा त्रास असावा. तेव्हा लगेच आँपरेशन करावे लागेल. आँपरेशनची सर्व सोय आहे. कारण सकाळपर्यंत खूप उशीर होईल मी म्हटले पण खर्च वगैरे ? डॉक्टर म्हणाले त्याची काळजी तुम्ही करु नका. बाकी सकाळी बघू.     &lt;br /&gt;आता त्यांनी मला एक इंजेक्शन दिले आणि मला गुंगी आली बहुतेक त्यांनी त्यांचे काम चालू केले वाटते. नंतर काय झाले माहित नाही.     &lt;br /&gt;सकाळी मला जाग आली तेव्हा काहितरी हलके हलके वाटत होते. पोटात खड्डा पडल्यासारखे वाटत होते. बहुतेक पोट दुखणे बरे झाले म्हणून असेल ?    &lt;br /&gt; पण आश्चर्य म्हणजे आजूबाजूला कोणीच नव्हते. ते डॉक्टर आणि ती नर्स कोणीही नव्हते. मी विचार केला. अरे कोठे गेले असतील म्हणून उठू लागलो तर मला उठताही येईना. तसाच पडून राहिलो. कारचा विचार करु लागलो, पुढच्या गावात जाऊन मेकॅनीक आणावा आणि कार दुरुस्त करुन पुढे जावे. पण मला उठताच येईना. डॉक्टरांना बोलवावे तर त्यांचा पत्ताच नव्हता. जणू ते गायबच झाले होते.    &lt;br /&gt;आता चांगले उजाडले होते. आणि एक खेडूत त्या ठिकाणी आला. मला पाहून त्याला आश्चर्य वाटले तो म्हणाला आपण कोण साहेब? आणि आपण इथे कसे? इथे तर कोणीच रहात नाही. मीच केव्हातरी साफसफाईला येतो. कारण मालक बाहेरगावी असतात आणि ते कधीच इथे येत नाहीत.    &lt;br /&gt;मी त्याला रात्रीची सर्व हकीकत सांगितली. आणि पोटात दुखण्याचे सांगितले शिवाय इथे तीन डॉक्टर आणि नर्स होती तेही सांगितले. तेव्हा त्याने कपाळावर हात मारुन घेतला आणि म्हणाला.    &lt;br /&gt;साहेब इथेच या रस्त्यावर वर्षापूर्वी एका कारला अपघात झाला होता. त्यात तीन डॉक्टर आणि एक नर्स होती. त्यांच्यावर किडनी विकण्यासंदर्भात आरोप होते म्हणून ते पळून चालले होते आणि त्यातच त्यांच्या कारला अपघात होऊन ते तिघेही त्यात मृत्यु पावले होते. तेव्हा पासून कधीकधी रात्री ते दिसतात.    &lt;br /&gt;मी अतिशय घाबरलो आणि मग माझ्या लक्षात आले कि, माझ्या डाव्या पोटाजवळ टाके घातलेले आहेत आणि म्हणून मला उठता येत नाही. बहुतेक माझी किडनी रात्री काढून घेण्यात आली होती. &lt;/p&gt;  &lt;div class="blogger-post-footer"&gt;Copyright &amp;#169;2000-2008 khapre.org/VishaL KHAPRE/TransLiteral Technologies.&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29608620-4621326104297405237?l=www.khapre.org%2Fblog%2Fmarathi%2Findex.aspx' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.khapre.org/blog/marathi/2010/03/blog-post.aspx</link><author>noreply@blogger.com (दिलीप खापरे)</author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></item><item><guid isPermaLink='false'>tag:blogger.com,1999:blog-29608620.post-8718344057866720536</guid><pubDate>Sun, 28 Feb 2010 02:26:00 +0000</pubDate><atom:updated>2010-02-27T21:26:13.241-05:00</atom:updated><title>सकारात्मक विचार</title><description>&lt;p&gt;आपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत असतात. चांगल्या आणि वाईट, सुखी आणि दु:खी, सकारात्मक आणि नकारात्मक, सुगंधी आणि दुर्गंधी, योग्य आणि अयोग्य पण यातून आपण कुठल्या आकर्षित करायच्या ते आपल्याच हातात आहे. यात महत्त्वाचे भूमिका बजावते ते आपले मन. मनच सर्वांचा कर्ता करविता आहे. हे मनच आत्म्याचे एक रुप आहे. आत्मा दिसत नाही, मन दिसत नाही पण त्याला अखिल ब्रह्मांडाची जाणीव आहे. ते क्षणार्धात करोडो मैलांचा पल्ला पार करु शकते. अक्षरश: ईश्वराला समोर उभे करु शकते. म्हणजेच मनाद्वारे आपण शरीरावर नियंत्रण, सभोवतालच्या परिस्थितीवर नियंत्रण आणू शकतो. बघा मन प्रसन्न असेल तर आजूबाजूचा परिसर, सजीव, निर्जीव सर्व गोष्टी प्रसन्न वाटू लागतात. अक्षरश: बाभळीला गुलाब दिसू लागतात. सुगंधी वातावरण&amp;#160; जाणवते. आता ह्या सृष्टीतल्या सकारात्मक, उर्जा जर आपण मनाद्वारे ग्रहण केल्या तर जीवन सकारात्मक ( positive) च असेल. मग म्हणा,&amp;#8220; माझा शुध्द आत्मा सृष्टीतलील सर्व शुध्द आणि पवित्र उर्जा ग्रहण करण्यास समर्थ आहे आणि त्या मी ग्रहण करीत आहे.&amp;#8221;   &lt;br /&gt;असे दिवसातून ५ ते १० वेळा आकाशाकडे तोंड करुन, मोठ्याने, हात वर करुन म्हणा बघा काही दिवसातच काय फरक जाणवू लागतो.    &lt;br /&gt;सकरात्मक विचारात प्रचंड शक्ती दडलेली आहे. अगदी इंजिनमधल्या वाफेच्या दाबाइतकी, अणुबाँबमधल्या शक्ती इतकी. सकारात्मक विचाराने मानसिक त्रास होत नाही. विचारच करायचा ना?. तर मग सकारात्मक करुयात ना?     &lt;br /&gt;एखाद्याचे ह्रदयाचे ऑपरेशन आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी नेले जात आहे. जर त्याने विचार केला कि, माझे ऑपरेशन ठीक पार पडून मी लवकरच बरा होइन. तर मग इथेच विचार थांबतात. पण त्याने नकारात्मक विचार केला तर काय होईल? मग मला भूल नीट दिली जाईल काय? डॉक्टर निष्णात असतील का? ऑपरेशन जर यशस्वी झाले नाही तर? काय होईल? मग माझ्या बायका मुलांचे काय होईल? वगैरे वगैरे. या विचारांना अंतच नाही. शिवाय सर्व लोकांवर संशय येऊ लागतो. मला नीट बघतील का? डाँक्टर नीट आँपरेशन करतील ना? वगैरे वगैरे. आता बघा, असा विचार करुन काही उपयोग आहे का? आपण डॉक्टर मंडळी बदलू शकतो का? ऑपरेशन टाळणे आपल्या हातात आहे का? मग नकारात्मक विचार करुन आपले मानसिक खच्चीकरण कशासाठी?    &lt;br /&gt;दुसरे उदाहरण सांगतो. मला कोणाचे मोबाइलवर मिसकॉल आले तर मी खूपच चिडायचो. खूपच चिडचिड व्हायची हे लोक कशासाठी फोन घेतात वगैरे. मग मी काय करु लागलो. कुणाचा मिसकॉल आला ना?, त्याला परत उलट मिसकॉल देऊ लागलो. विचार करु लागलो अरे कदाचित त्याला मिसकॉल देऊन हे पहायचे असेल की आपल्याला वेळ आहे की नाही? मग मी उलट मिसकॉल देऊन गप्प राहू लागलो तर मग माझी चिडचिड कमी झाली. कारण मी त्याला सांगू लागलो, कि बाबारे मला वेळ आहे तू फोन कर. त्या दिवसापासून मी शांत राहू लागलो.    &lt;br /&gt;जी गोष्ट आपण टाळू शकत नाही, बदलू शकत नाही, पण त्यावर विचार करु शकतो तर मग सकारात्मक विचार का नको?    &lt;br /&gt;खाली काही प्रश्न मी देतो बघा त्यांची नकारात्मक उत्तरे तयार करुन. खूप त्रास होईल.    &lt;br /&gt;१) परिक्षेत जाणार्&amp;#8205;या विद्यार्थ्यांना विचारा- बाबारे नीट अभ्यास केलास ना?. नाहीतर नापास झालास तर काय करणार?.    &lt;br /&gt;२) रुग्णाला विचारा- औषधे वेळेवर घेत जा बरे का? औषधे नाही घेतली तर आजार बळावतो आणि मग त्यातच त्याचा अंत होतो.    &lt;br /&gt;३) प्रवासाला निघालेल्या माणसाला विचारा- अरे लवकर जा, नाहीतर गाडी चुकली तर काय करशील?.    &lt;br /&gt;४) कोर्टात निकालाच्या वेळेआधी विचारा- आपल्या बाजूने निकाल लागला तर उत्तम नाहीतर विरुध्द गेला तर काय करायचे?.    &lt;br /&gt;म्हणून म्हणतो , नेहमी सकारात्मक चिंतन करा. बघा निर्णय चांगलेच मिळतात.     &lt;br /&gt;१) कामाला बाहेर जाताना- मी ह्या कामाला जात आहे ते काम होणारच तो माणूस मला भेटणारच. आणि माझे काम होणार?.    &lt;br /&gt;२) परिक्षेला जाताना- मी अभ्यास चांगला केला आहे, मग मला पेपर सोपा जाणारच, मला चांगले मार्क मिळणार.    &lt;br /&gt;३) कोणाकडची उधारी वसूल करताना- मी पैसे देताना शुध्द मनाने दिलेत तरी तो मला पैसे परत देईन.    &lt;br /&gt;४) डाँक्टरकडे जाताना- मला बरे वाटत नाही पण मी मनाची खात्री करतो की मला बरे वाटेल आणि मी ठणठणीत बरा होईन. प्रत्येक वेळेस असे सकारात्मक विचार करा आणि परिणाम पहा.     &lt;br /&gt;शेवटी अजून एक मंत्र देतो.    &lt;br /&gt;&amp;#8220; रात्री झोपताना, दोन्ही हात जोडून म्हणा-    &lt;br /&gt;&amp;#8220; माझ्या शुध्द आत्म्याने, मी जगातील सर्व आत्म्यांची माफी मागत आहे. माझे हातून दिवसभरात काही अपराध झाल्यास, कोणी आत्मा दुखावला गेल्यास, त्यांनी माझ्या आत्म्याला क्षमा करावी &amp;#8221;.&lt;/p&gt;  &lt;div class="blogger-post-footer"&gt;Copyright &amp;#169;2000-2008 khapre.org/VishaL KHAPRE/TransLiteral Technologies.&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29608620-8718344057866720536?l=www.khapre.org%2Fblog%2Fmarathi%2Findex.aspx' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.khapre.org/blog/marathi/2010/02/blog-post_27.aspx</link><author>noreply@blogger.com (दिलीप खापरे)</author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></item><item><guid isPermaLink='false'>tag:blogger.com,1999:blog-29608620.post-2370887931319712940</guid><pubDate>Wed, 24 Feb 2010 16:18:00 +0000</pubDate><atom:updated>2010-02-24T11:20:16.274-05:00</atom:updated><title>पुन्हा देव</title><description>&lt;p&gt;जगात देव आहे की नाही? आतापर्यंत या विषयावर अनेकांनी आयुष्य खर्ची पाडलीत मग आता आपण नव्याने त्या विषयात बोलण्यात काहीच अर्थ नाही. मग हा विषय आता का? तर आमचे असे मत, नाही खात्री आहे की, आता जगात जो हिंसाचार चालला आहे, त्यामागे देवाबद्दल श्रद्धाच असावी. बघा, प्राचीन इतिहास बघा, माणसात जाती संस्था, धर्म होता काय? नाही मग असे काय घडले की, धर्म निर्माण झाले. धर्म प्रथम कोणी निर्माण केला, ही संकल्पना कोणाच्या डोक्यात आली, आणि त्याला धर्माची काय जरूरी भासू लागली. हिंदू कसे निर्माण झाले, यांनी हे आपले देव आहेत हे कशाच्या आधारावर मानले? नंतर ख्रिश्चन धर्माचा उदय झाला, तेव्हा त्यांच्या धर्मसंस्थापकाला अशी काय जरूरी भासली की, नवा धर्म स्थापन करावा त्यांच्यासाठी वेगळी नियमावली म्हणजेच धर्मग्रंथ प्रमाण ठेवावा. मुस्लिमांनी तरी विशीष्ट धर्म का पाळावा. काय झाले यामुळे लोक धर्मांध होऊ लागले, धर्म प्रसार करून आपल्या देवांच्या संकल्पना दुसर्&amp;#8205;याच्या माथी मारू लागले. जर जगात प्रथम धर्माची गरज निर्माण नसती झाली तर आज ही परिस्थिती आली असती का?&lt;/p&gt;  &lt;p&gt;देव कोणी पाहिलाय का? नाही, मग हे पुतळे, मुर्त्या, चित्रे काय आहेत तर ते असतील, फक्त कल्पनाशक्तीव्या भरार्&amp;#8205;या. नाहीतर एकेका देवा्चे अनेक प्रकारचे फोटो का मिळाले असते. वेगवेगळ्या मुर्त्या का पूजील्या असत्या.प्रत्येकजण आपापल्या विचाराप्रमाणे देव शोधत असतो. इतर देवांबरोबर आपल्या देवाची तुलना करत असतो. मग श्रेष्ठत्वा बद्दल वाद निर्माण होतात. आदिमानवाला देव माहीत नव्हता पण तो या पंचमहाभूतांमध्येच देव शोधत होता. पंचमहाभूते कोणातही कसलाही फरक नाहीत. कोणत्याही देशातला माणूस असो हवा त्याला प्राणवायू देणारच, तो जे पेरेल तेच उगवणार. साखर सर्वांना गोडच लागणार, भले नाव वेगळे असू देत. म्हणून पंचमहाभूतेच सत्य आहेत.&lt;/p&gt;  &lt;p&gt;आज जगातील सर्व लोकांची&amp;#160; भाषा एकच असती तर. कोणीही मोठेपणा साठी नवा धर्म, नवा पंथ न स्थापता याच धर्मातून कार्य केले असते तर? तत्वज्ञान सांगण्यासाठी वेगळ्या भाषेच्या कुबड्या कशासाठी? वेगवेगळे धर्म, जाती, पंथ, धर्मग्रंथच आज या सर्व दहशतवादाला कारणीभूत आहेत. सर्व एकाच धर्माचे असते तर धर्मांधता असती काय? धर्मात अतंर्गत कलह झाला असता काय? कधी कधी वाटते हे धर्मसंस्थापकच निर्माण झाले नसते तर?&lt;/p&gt;  &lt;div class="blogger-post-footer"&gt;Copyright &amp;#169;2000-2008 khapre.org/VishaL KHAPRE/TransLiteral Technologies.&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29608620-2370887931319712940?l=www.khapre.org%2Fblog%2Fmarathi%2Findex.aspx' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.khapre.org/blog/marathi/2010/02/blog-post_24.aspx</link><author>noreply@blogger.com (दिलीप खापरे)</author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></item><item><guid isPermaLink='false'>tag:blogger.com,1999:blog-29608620.post-9097164475890061058</guid><pubDate>Tue, 23 Feb 2010 03:07:00 +0000</pubDate><atom:updated>2010-02-22T22:07:48.478-05:00</atom:updated><title>बॉम्बस्फोट</title><description>&lt;p&gt;पुण्यात १३ फेब्रुवारीला जर्मन बेकरीत स्फोट झाला. आख्खे पुणे शहर हादरले. मुंबईच्या आठवणी जाग्या झाल्या पण त्याच बरोबर न्यायालयात जो खेळखंडोबा चाललाय, ते पाहून या पुण्यातील तपासातून काय निष्पन्न होणार आहे आणि पोलीसांनी अथक प्रयत्न केल्यावर ते आरोपी न्यायालयात काय गोंधळ घालणार आहेत हे आता स्पष्ट आहे. कितीतरी अतिरेकी फाशीची सजा होऊनही तुरूंगात मेजवानी झोडत आहेत. खटल्यावर खर्च, शिवाय त्यांच्या सुरक्षिततेवर खर्च, नंतर त्यांचा तुरूंगातील खर्च, म्हणजे कोणीकडून सगळा त्रासदायकच प्रकार. &lt;/p&gt;  &lt;p&gt;आज पुण्यातील बॉम्ब स्फोटाला दहा दिवस झालेत पण अजूनही पोलीस चाचपडतच आहेत, त्यांना काहीही सुगावा लागत नाही, काय म्हणावे या प्रकाराला. कोणीही गंभीर नाहीच. जसा वेळ जातो, दिवस जातात तसा लोकांचा त्यातील सहभाग कमीकमी होत जातो. स्फोट झाला सगळे जागे झाले, भरपूर बंदोबस्त वाढवला, सगळीकडे डोळ्यात तेल घालून तपासणी, जणू काय आता अतिरेकी लगेचच हल्ला करणार. साधी गोष्ट आहे सगळे वातावरण थंड झाले, लोक शांततेत जीवन जगू लागले तेव्हाच अतिरेक्यांना जोर येणार ना? म्हणजेच सर्वांनी सतत जागरूक राहिले पाहिजे, सतर्क पाहिजे. आणि पोलीसांनी आपली सुरक्षितता पाहण्याऐवजी नागरिकांची सुरक्षिततापाहिली पाहिजे. &lt;/p&gt;  &lt;div class="blogger-post-footer"&gt;Copyright &amp;#169;2000-2008 khapre.org/VishaL KHAPRE/TransLiteral Technologies.&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29608620-9097164475890061058?l=www.khapre.org%2Fblog%2Fmarathi%2Findex.aspx' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.khapre.org/blog/marathi/2010/02/blog-post_22.aspx</link><author>noreply@blogger.com (दिलीप खापरे)</author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></item><item><guid isPermaLink='false'>tag:blogger.com,1999:blog-29608620.post-9088998828958068866</guid><pubDate>Mon, 22 Feb 2010 02:31:00 +0000</pubDate><atom:updated>2010-02-21T21:31:22.657-05:00</atom:updated><title>शिमगा</title><description>&lt;p&gt;आला &amp;#8217;शिमगा&amp;#8217; आला. नुसती बोंबाबोंब. पण या सणालाच काय मारायची बोंब. अरे बाबा एथे तर रोजच बोंबाबोंब आहे, त्यामुळे खास शिमग्यासाठी बोंब मारण्यासाठी कुठे अंगात त्राण आहे. &lt;/p&gt;  &lt;p&gt;साखरेचे भव वाढले, अन्नधान्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत संसार कसा हाकायचा हा मोठा प्रश्न आहे, संसारात बोंबाबोंब. वीज वितरण कार्याल्यात गोंधळ, त्यांचे काम फक्त वीज दरवाढ करण्याचे, वीजेचे दर हाताबाहेर गेलेत, पण काय करणार त्यांची मोनोपॉली आहे, बाजारात दुसरीकडे वीज मिळत नाही, आहे ना बोंबबोंब. आर.टी.ओ. कार्यालयात तर एजंटांचा सुळसुळाट आहे त्यांच्या शिवाय लायसेंस मिळतच नाही, अगदी कोणताही वशिला लावा. दररोज नवीनवी बोंब कानावर येते, वर्तमानपत्रात छापून येते, राजकारण्यांबद्दलची. त्यांनी तर भारताची होळीच केली आहे, सर्वसामान्यांच्या जीवनाची&amp;#160; होळी करून, त्यांच्या पोळ्या चांगल्या भाजल्या जाताहेत.&amp;#160; शिक्षणात तर एवढ्या मोठा प्रमाणावर बोंबाबोंब आहे की, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या, त्यांच्या पालकांच्या आर्त वेदना कोणालाच ऐकू जात नाहीत. जे&amp;#160; आता जिवंत आहेत त्यांया भवितव्याचे काय, ती पण मूक बोंबाबोंबच ना? सार्वजनिक बससेवा, महानगरपालिका, महाराष्ट्र सरकार, गावपातळीवरील राजकारण, काय चाललंय?......च. ना!&lt;/p&gt;  &lt;p&gt;या सर्वांवरची सर्वात मोठी होळी अतिरेकी करतायत, आपण होळीत लाकडे, गोवर्&amp;#8205;&amp;#8205;या जाळतो, हे अतिरेकी जिवंत माणचेच जाळतायत, आणि सापडतच सुद्धा&amp;#160; नाहीत, सापडले तरी भारत सरकारकडे न्यायालयात सुरक्षित असतात. त्यांना माहिती आहे, आपाण कितीही मोठी होळी केली तरी, आपल्या नावाची बोंबाबोंब होत नाही.&lt;/p&gt;  &lt;p&gt;आम्ही भारतीय रोजच होळी, शिमगा अनुभवतो आहोत, पण आता बोंब मारण्यासाठी फुरसतच नाही, अंगात त्राण नाही. रंगपंचमीचे रांग उधळायला मनात उमेद नाही , आम्ही रंगांधळे झालोत, अतिरेक्यांनी आम्हांला रक्ताचा लाल रंगच दाखवलाय, पण सरकार त्यांना आपला रंग दाखवत नाही.&lt;/p&gt;  &lt;div class="blogger-post-footer"&gt;Copyright &amp;#169;2000-2008 khapre.org/VishaL KHAPRE/TransLiteral Technologies.&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29608620-9088998828958068866?l=www.khapre.org%2Fblog%2Fmarathi%2Findex.aspx' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.khapre.org/blog/marathi/2010/02/blog-post_9589.aspx</link><author>noreply@blogger.com (दिलीप खापरे)</author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></item><item><guid isPermaLink='false'>tag:blogger.com,1999:blog-29608620.post-2624668499598992001</guid><pubDate>Sun, 21 Feb 2010 08:19:00 +0000</pubDate><atom:updated>2010-02-21T03:19:32.671-05:00</atom:updated><title>भारतीय शिक्षणपद्धती</title><description>&lt;p&gt;भारतात मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी सर्व भारतात दहावीचा आणि बारावीचा अभ्यासक्रम एकच असण्याची घोषणा केली. खूप वर्षांनंतर एक चांगला निर्णय होणार आहे. असा निर्णय घ्यायची पाळी का आली तर त्याला विद्यार्थ्यांव्या आत्महत्या कारणीभूत आहेत. बरोबर आहे, सर्व राज्यातून अभ्यासक्रम वेगळा असेल तर, जेव्हा विध्यर्थी उच्च शिक्षणासाठी परराज्यात जातात तेव्हा त्यांना तेथील अभ्यासक्रमाशी जुळवून घ्यावे लागते. तसं पाहिलं तर पदविकेचा अभ्यासक्रमही सर्व भारतातून एकच पाहिजे. परदेशात ही पद्धत आहे, त्यामुळे शिक्षणपद्धतीत आमुलाग्र बदल झालेला आहे, मुलांना ही त्या विषयात अभ्यास करण्यापेक्षा ती आपली भविष्ये घडवता येतात. &lt;/p&gt;  &lt;p&gt;एक समान शिक्षणपद्धती असल्यास सबंध भारतातून हुशारीचा कस लागला जाईल. कोणी कोठेही करियर घडवू शकेल. कोणा एका विद्यापीठाची मक्तेदारी संपुष्टात येईल. मग फी वाढीलाही आळा बसेल. अजून एक करता येईल, नव्हे करावे, अभिमत विद्यापीठाचा&amp;#160; दर्जा काढून टाकावा.&amp;#160; &lt;/p&gt;  &lt;p&gt;मागे आम्ही सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे, आपलीच मातृभाषा शिकण्याची गरज आहे का? फक्त लिहायवाचायला आले तर&amp;#160; बस नाही का? अलंकार, वृत्त, व्याकरणाचा काय उपयोग आहे रोजच्या जीवनात? ज्याला आवाड असेल त्याने अभ्यास करावा ना? सर्वांना का त्रास? संस्कृत भाषा शिकवतात, मुले अतोनात कष्ट घेतात, परिक्षा झाल्यावर दुसर्&amp;#8205;या दिवशी सगळं विसरून जातात. बाबांनो प्रॅक्टिकल विचार करायला शिका.&lt;/p&gt;  &lt;p&gt;आपली भारतीय शिक्षण पद्धती म्हणजे काय तर गुजराथी, मारवाडी, जैन, ब्राम्हण अशा&amp;#160; शाकाहारी समाजाला मांसाहारी पदार्थ जबरदस्तीने शिकवण्यासारखे आहे, ज्याचा त्यांना भविष्यात काडीमात्र उपयोग नाही.&lt;/p&gt;  &lt;div class="blogger-post-footer"&gt;Copyright &amp;#169;2000-2008 khapre.org/VishaL KHAPRE/TransLiteral Technologies.&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29608620-2624668499598992001?l=www.khapre.org%2Fblog%2Fmarathi%2Findex.aspx' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.khapre.org/blog/marathi/2010/02/blog-post_21.aspx</link><author>noreply@blogger.com (दिलीप खापरे)</author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></item><item><guid isPermaLink='false'>tag:blogger.com,1999:blog-29608620.post-300401593818779025</guid><pubDate>Sat, 20 Feb 2010 07:09:00 +0000</pubDate><atom:updated>2010-02-20T02:09:42.442-05:00</atom:updated><title>मानसिक ताण</title><description>&lt;p&gt;आजकालच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला खाण्यापिण्यापेक्षा मानसिक ताणच जास्त आहे. माणसाने कुठे कुठे मनावर ताण घ्यायचा. घ्यायला कशाला पाहिजे, आजूबाजूचे वातावरणच एवढे गंभीर आहे की आपोआप न मागताही मानसिक ताण आपल्याला सहन करावा लागतो. आता पहा आपण दर महिन्याला वीज बिल वेळेवर भरत असतो. कसं समाधानकारक चाललेले असते. पण एखाद्या महिन्यात काय होते, बिलच येत नाही. आपण वाट पाहतो, मग दुसर्&amp;#8205;या महिन्तात बिल येते भरमसाठ, कारण काय तर मिटर बंद असल्याने, सरासरी बिल पाठविलेले असते, आला का ताण? मग आपण म्हणतो जाऊ वीज बिल कार्यालयात आणि आपली बाजू मांडून बिल कमी करून आणू आणि भरू बिल. पण कय होते, वीज पुरवठा बंद करणारा येतो आणि सुनावतो, साहेब आपण दोन महिन्यांपासून बिल भरलेले नाही, तेव्हा आम्ही वीज कापणार. आपल्याला प्रचंड ताण येतो, आणि चिडचिड होतो, सांगा आता काय करणार? झक मारत आपण सगळं बिल भरतो, आणि त्या महिन्याचे बजेट कोलमडते.&lt;/p&gt;  &lt;p&gt;दुसरा प्रसंग घाईघाईत आपल्याला तातडीच्या कामासाठी जायचे असते आणि पुढच्याच चौकात ट्रॅफिक जाम असते, धड पुढे जाता येत नाही धड मागे येता येत नाही. वरून ऊन लागत असते, असा राग येतो, नंतर कळते की, सिग्नलचे दिवे बंद असल्याने ट्रॅफिक जाम झालेय काय करणार? असो, तर असे खूप प्रसंग असतात, मग काय करणार? उपाय शोधणे.&lt;/p&gt;  &lt;p&gt;आम्ही एक उपाय सांगतो पहा, आता आपली गाडी गर्दीत अडकलीयना ह्म एक काम करा, आपले आवडते गाणे थोड्या मोठ्याने म्हणा, आणि मध्येच त्याच गाण्यावर शिटी वाजवा,बघा कसा ताण नाहिसा होतो ते. अजून एक सांगतो, शेजारी उभा असलेलाही वैतागलेलाच असणार ना? एक तर त्याला नकळत तुमच्या गाण्यात इंटरेस्ट वाटू लागतो आणि त्याचाही ताण कमी होतो. किंवा काय करायचे, त्या माणसाशी बोलायचे, अरे मी तुम्हाला कुठेतरी पाहिलेय आपण साने ना? तो म्हणतो नाही, मी दाते. ओके ओके काय करता आपण? बस झाले संभाषण सुरू. तो सुद्धा सगळा ताण विसरतो. शिवाय आजुबाजूचे लोकं सुद्धा कळत नकळत आपल्या कडे बघू लागतात. आणि आपण मानसिक ताणाची साथ कमी करण्यास मदत करीत असतो.&amp;#160;&amp;#160; &lt;/p&gt;  &lt;p&gt;काही उपाय बघू यात. &lt;/p&gt;  &lt;p&gt;आपल्या काही आजार झालाय का? डॉक्टरकडे गेलात ना? औषधे आणलीत ना? बरं आपण काही करू शकतो का? नाही ना? मग चिंता कशाला करता?डॉक्टरवर विश्वास ठेऊन गप्प बसा. ताण नका वाढवू.&lt;/p&gt;  &lt;p&gt;सतत काहीतरी वाचा, विचार करा, नाहीतर कोरे कागद घेऊन काहीतरी लिहीत बसा. रिकामं मन सैतानाचं घर.&lt;/p&gt;  &lt;p&gt;जवळपास एखादा मॉल असेल तर छान ए.सी.त फिरून या. असं थोडंच आहे काहीतरी खरेदी केलीच&amp;#160; पाहिजे? &lt;/p&gt;  &lt;p&gt;जे काही आहे ते आपण स्वतःच आहोत प्रथम आपल्यावर प्रेम करा. आपल्याला मनाच्या आरशात बघा. समजून घ्या. भगवान रजनीश नेहमी म्हणायचे एकदाच सर्व कपडे काढून, नग्न अवस्थेत आरशासमोर उभे रहा आणि आपल्याला ओळखा.&lt;/p&gt;  &lt;div class="blogger-post-footer"&gt;Copyright &amp;#169;2000-2008 khapre.org/VishaL KHAPRE/TransLiteral Technologies.&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29608620-300401593818779025?l=www.khapre.org%2Fblog%2Fmarathi%2Findex.aspx' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.khapre.org/blog/marathi/2010/02/blog-post_20.aspx</link><author>noreply@blogger.com (दिलीप खापरे)</author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></item><item><guid isPermaLink='false'>tag:blogger.com,1999:blog-29608620.post-5135012120401653343</guid><pubDate>Wed, 17 Feb 2010 06:32:00 +0000</pubDate><atom:updated>2010-02-17T01:32:05.664-05:00</atom:updated><title>कायदा</title><description>&lt;p&gt;समाजात लोक कोर्टाची पायरी का चढतात, त्यांना काय हौस असते काय? पण नाही जे कायदे आपण बनवलेत तेच राबविण्यासाठी न्यायालये उघडली, कायद्याचे शिक्षण घेऊन वकील तयार झाले, लोकांना कायद्याचा अर्थ समजावून देण्यासाठी. जेव्हा न्यायाधीश न्याय सुनावतात, तेव्हा ते जगातील परिस्थितीचा विचार करत माहीत, कारण त्या चार भिंतींपलिकडेही समाजाचे जग असते, पण न्यायाधीश मात्र समोर आलेल्या पुराव्यावरून न्यायदान करतात. हे किती योग्य आहे. कायदा राबविणारे कितीही चतुर असले तरी, सामाजिक सभ्यता ही समाजाच्या वळणावरच अवलंबून असते ना? नुसता कायदा राबवून शांतता प्रस्थापित होत नसते, कारणा कायदा समाज, समाजातील माणसे जन्माला घालत नसतो. मासांचे आचार विचार बदलू शकत नाही, उलट अशी कित्येक उदाहरणे आहेत की, थोड्याशा शिक्षेने मोठमोठे गुन्हेगार तयार झालेत. लक्षात घ्या कायदा राबविण्यासाठी प्रत्येक वेळॆस पोलीसांची फौज उभी राहू शकत नाही, त्यालाही मर्यादा आहेत. नाहीतर माय नेम आणि जर्मन बेकरी असा प्रकार घडतो.&lt;/p&gt;  &lt;p&gt;काश्मीरमध्ये दर दोन तीन माणसांमागे एक पोलीस किंवा जवान आहे, मग तिथे तर कायदा चांगलाच राबवला गेला पाहिजे, मग मागील दोन दशकांमध्ये तिथे शांतता का प्रस्थापित झाली नाही? आसाममध्ये बोडो किंवा उल्फा दहशतवाद्यांना आळा बसला काय? त्यामानाने महाराष्ट्र खूप सुरक्षित आहे.&amp;#160;&amp;#160; &lt;/p&gt;  &lt;p&gt;कायद्याचे राज्य होण्यासाठी, न्याय मिळण्यासाठी आज वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यमे महत्वाची भूमिका बजावत आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही.&lt;/p&gt;  &lt;div class="blogger-post-footer"&gt;Copyright &amp;#169;2000-2008 khapre.org/VishaL KHAPRE/TransLiteral Technologies.&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29608620-5135012120401653343?l=www.khapre.org%2Fblog%2Fmarathi%2Findex.aspx' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.khapre.org/blog/marathi/2010/02/blog-post_17.aspx</link><author>noreply@blogger.com (दिलीप खापरे)</author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>1</thr:total></item><item><guid isPermaLink='false'>tag:blogger.com,1999:blog-29608620.post-6296052217036527659</guid><pubDate>Tue, 16 Feb 2010 06:46:00 +0000</pubDate><atom:updated>2010-02-16T01:46:57.793-05:00</atom:updated><title>पुण्यावरील हल्ला</title><description>&lt;p&gt;पुण्यात बॉम्बस्फोट झाला आणि पुणे दहशतवादाखाली आले. याला कोण जबाबदार याबद्दल आता उलटसुलट चर्चा होतील. पण ज्यांचे प्राण गेले आणि जे कायमस्वरूपी अधू झाले, त्यांचे काय? पुणॆ शहरातील सर्व पोलीसदल शाहरूखखानाच्या माय नेम इज खान चित्रपटाला संरक्षण देण्यात मोठेपणा समजत होते आणि याच ढिलाईचा अतिरेक्यांनी फायदा घेतला. कोण तो शाहरूखखान त्याच्या चित्रपटाला एवढी सुरक्षित?ता कमाल आहे. बरं यात पोलीसांची तरी चूक म्हणता येईल का, नाही कारणे फायद्याचे राजकारण हे राजकारणीच करतात. म्हणाला असेल शाहरूखखान काहीतरी, पणा त्याकडे दुर्लक्ष करायचे हे या राजकारण्यांना कोण सांगणार. महागाई वाढते आहे याबद्दल कोणी आवाज उठवत नाही. असले चाळे मात्र चांगले जमतात. पोलीसही साधा विचार करत नाहीतकी काय बरोबर आहे ते. नसता प्रदर्शित झाला असता त्याचा सिनेमा तर काय बिघडले असते? किती खर्च झाला असेल, पोलीसांवर. तो काय शाहरूखखान देणार आहे. &lt;/p&gt;  &lt;p&gt;पण या मानसिकतेचाच फायदा अतिरेक्यांनी घेतला. आता सर्वत्र नाकाबंदी करतात. सर्वांच्या झडत्या चालू आहेत. अरे काय आता लगेच अतिरेकी येणार आहेत काय? आणि ते काय शस्त्रे घेऊन रांगेत उभारून झडती देणार आहेत? पण झाले ते अतिशय गंभीर झाले. सर्वांनी आपल्या जीविताची काळजी स्वतःच घेतली पाहिजे, कारण सामान्य माणसांना कोणीही वाली राहिलेला नाही. &lt;/p&gt;  &lt;div class="blogger-post-footer"&gt;Copyright &amp;#169;2000-2008 khapre.org/VishaL KHAPRE/TransLiteral Technologies.&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29608620-6296052217036527659?l=www.khapre.org%2Fblog%2Fmarathi%2Findex.aspx' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.khapre.org/blog/marathi/2010/02/blog-post_16.aspx</link><author>noreply@blogger.com (दिलीप खापरे)</author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></item><item><guid isPermaLink='false'>tag:blogger.com,1999:blog-29608620.post-4094100794378426881</guid><pubDate>Sat, 13 Feb 2010 02:48:00 +0000</pubDate><atom:updated>2010-02-12T21:48:19.261-05:00</atom:updated><title>बायको</title><description>&lt;p&gt;समजा फक्त समजा बरं का, जास्त विचार करू नका, पण जर केलात तर माझा नाईलाज आहे.&lt;/p&gt;  &lt;p&gt;एका रम्य संध्याकाळी तुम्ही बाजारात काही खरेदी करायला गेलात. दोन चार दुकाने फिरलात पण काही तुमच्या मनासारखे मिळत नाही, काही ठिकाणी भाव जास्त तर काही ठिकाणी वस्तुच चांगल्या नाहीत. चालता चालता तुमच्या ध्यानात यायला लागते की खूप वेळेपासून एक स्त्री आपल्या मुलाला कडेवर घेऊन तुमच्या बाजूबाजूने चालत आहे. ज्या दुकानात तुम्ही जाताल त्यात्या ठिकाणी ती तुमच्या मागेमागेच आहे. अगदी तुम्ही विचारपूस करीत असलेल्या वस्तूतही नाक खुपसत आहे. तुम्ही म्हणता जाऊ दे बायकांचा स्वभावच असा असतो, तुम्ही विरोध करीत नाही. &lt;/p&gt;  &lt;p&gt;अचानक त्या बाईला तुमचा धक्का लागतो. आणि ती बाई आरडाओरडा करू लागते. हा माणूस माझी छेड काढत आहे म्हणून. तुम्हाला काही कळतच नाही अचानक असे काय झाले. मघापासून तुम्ही या बाईला पाहताय पण दुर्लक्ष करताय. मग असे अचानक काय झाले? लागला असेल गर्दीत धक्का म्हणून एवढा आरडाओरडा? लोक जमा होतात, ते त्या बाईलाच विचारतात, काय झाले, तुम्हाला कोणीच काही विचारत नाहीत. बघताबघता पाच पन्नास लोक जमा होतात . तरूण, म्हातारे, स्त्रिया, मुली सर्वजण जमतात. सर्वजण आता तुमच्याकडे संशयित नजरेने बघतात. काही जण म्हणतात, अरे अरे काय कलियुग आले आहे, एका लेकुरवाळी बाईला दिवसाढवळ्या छेडतात. काहीजण म्हणतात याला बदडा. आता मात्र तुमची पाचावर धारण बसते. ती बाई काहीच बोलत नाहिये, आणि बोलायचा प्रयत्न करीत असेल तरी तिचे आता कोणीच ऐकून घेत नाही, सर्वांच्या नजरा तुमच्या कडेच. आता मात्र प्रकरण फारच सिरीयस झालेय. तुम्ही त्या बाईला विनवणी करताय ती काही बोलायचा प्रयत्न करतेय पण तिचे कोणी ऐकूनच घेत नाहिये. तुम्ही म्हणताय अरे ही माझी बायको आहे, झाले मग तर असा भडका उडतो की लोकं म्हणतात, अरे काय निर्लज्ज माणूस आहे आता ह्या बाईला आपली बायको म्हणतोय, द्या याला पोलिसांच्या ताब्यात. पोलीसय येतात आणि तुम्हाला घेऊन जाऊ लागतात, ती बाईही पाठोपाठ येते, पण काही उपयोग नसतो. ती तुम्हाला नंतर सोडवून घरी घेऊन जाते. कारण ती त्याची बायको असते.&lt;/p&gt;  &lt;p&gt;अरे मी सुरूवातीसच म्हणालो ना की समजा म्हणून, काय टेन्शन घेऊ नका, पण भर रस्त्यात आपलीच बायको अशी वागली तर? फक्त कल्पना करा.&lt;/p&gt;  &lt;div class="blogger-post-footer"&gt;Copyright &amp;#169;2000-2008 khapre.org/VishaL KHAPRE/TransLiteral Technologies.&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29608620-4094100794378426881?l=www.khapre.org%2Fblog%2Fmarathi%2Findex.aspx' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.khapre.org/blog/marathi/2010/02/blog-post_12.aspx</link><author>noreply@blogger.com (दिलीप खापरे)</author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></item><item><guid isPermaLink='false'>tag:blogger.com,1999:blog-29608620.post-3995575970052216790</guid><pubDate>Fri, 12 Feb 2010 02:40:00 +0000</pubDate><atom:updated>2010-02-11T21:40:36.584-05:00</atom:updated><title>धान्यापासून दारु</title><description>&lt;p&gt;जगातील सर्वाधिक भूकग्रस्त लोक भारतात आहेत. भारतात रोज ३४ कोटी लोक रात्री न जेवताच झोपतात. १० हजारापेक्षा अधिक भारतीय भुकेपायी मरतात. जगातील उपाशी व्यक्तींमध्ये भारतीयांची संख्या १/३ (तिसरा हिस्सा) भरते. एका आकडेवारी नुसार ग्रामीण भारतातील ३७% जनता दारिद्र्य रेषेखाली आहे. त्यातील ८०% लोक कुपोषित आहेत. आहार, कँलरीज, सकस अन्न इ. बाबत झालेल्या संशोधनाच्या अधिकृत आकडेवारीवरुन ही दीर्घकालीन उपासमारीचे दर्शन घडते. याला भूकबळी म्हणायचं की अदृश्य नरसंहार? (परशुराम रे, निर्देशक - सेंटर फॉर एन्हार्यमेंट अँड फूड सिक्युरिटी)   &lt;br /&gt;दुस&amp;#8205;र्या बाजूला भारतात १९९० ते २००६ या काळात अन्नधान्य शेतीखालची जमीन ६० लाख हेक्टर्सनी घटली आहे आणि याच काळात सरासरी प्रतिमाणसी दैनिक अन्नग्रहण ४६८ ग्रँमवरुन ४१२ ग्रँमवर आले आहे. (जागतिक खाद्य परिषद, राष्ट्रीय आरोग्य सर्व्हेक्षण)    &lt;br /&gt;महाराष्ट्रात (सडलेल्या) अन्नधान्यापासून दारु बनवण्याची परवानगी ३६ कारखान्यांना देण्यात आली आहे.    &lt;br /&gt;एवढे सडलेले धान्य त्यांना कुठून मिळणार? शेतकरी त्याचे धान्य सडू नये यासाठी आटोकाट प्रयत्न करतो. अवकाळी पावसाने एखादे वेळी होते नुकसान, ते ही २० ते ३० टक्के. पण दर वर्षी असे कुठे असते? शिवाय त्यातील बरेचसे धान्य पशुखाद्य म्हणून वापरता येते.    &lt;br /&gt;अगदीच जर सडले असेल तर मग त्या धान्याला परत सडवून दारु बनवणे तरी कसे शक्य होईल? (एका शेतकरी बाईचा आश्चर्याने विचारलेला प्रश्न)    &lt;br /&gt;अहो बाई, भूक लागली म्हणजे दोन भाकरी जेवता तुम्ही, दारु काय, एक पौवा मारला की भूक गायब, सरळ झोपच लागते. अन्नधान्य टंचाईवर नामी उपाय आहे हा ! पण अशी रोज भूक मारल्याने शरीर टिकेल का?    &lt;br /&gt;शरीर कशाला टिकायला पाहिजे? भारतात गरीबांचीच तर लोकसंख्या जास्त आहे. हळूहळू ते कमी झाले तर चांगलेच होईल. पॄथ्वीवरचा भार कमी होईल.    &lt;br /&gt;पण दारुची टंचाई आहे, शौकिनांना पुरेशी मिळत नाही असे तर काही ऐकू आले नाही, मग ह्या नवीन कारखान्यांना परवानगी देऊन दारुचा महापूर वाहवायची गरज काय?    &lt;br /&gt;ऊसाच्या मळीपासून जे अल्कोहोल बनते ते पेट्रोल, डिझेल मध्ये मिसळता येते. धान्याची दारु पिण्यासाठी चांगली असते. ते मोठे शास्त्र आहे. तुला नाही कळायचे.    &lt;br /&gt;मला नकोच आहे ते .... दारु पिऊन माणूस कसा हैवान बनतो ते मी रोजच पाहते. पोरगा मायबापाला ओळखत नाही, नवरा बायकोचा जीव घ्यायला धावतो. बाप-पोरं, शेजारी-पाजारी सगळ्यांची भांडणच भांडणं सुरु असतात. ह्या सर्वांच्या मुळाशी दारुच असते. फ़क्त गरीबांचेच संसार दारुने उध्द्वस्त होतात असेही नाही. आपल्या शेजारचे गाव पाहा ना ! तिथे तर वर्षी १५-२० जीव दारुपायी जातात. त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त मध्यमवर्गीय असतात. मरणार्&amp;#8205;यांचे वय ४०-४५ च्या आत असते. अशांची मुलं मग मोकाट सुटतात अ गुंडागर्दीकडे वळतात. आमच्या लहानश्या रवाळा गावात २५ मुलं अशी आहेत किंवा अति मद्यपानाने लिव्हर निकामी होऊन अथवा अपघातात बापच मरुन गेले आहेत. काहींचे तर त्याच कारणाने आई-बाप दोघेही नाहीत. हे सर्व सरकारला कळत नाही का?    &lt;br /&gt;सगळे कळते. आताच्या मुख्यमंत्र्यांनी मागील वर्षी मद्य नियंत्रण नीती ठवविण्यासाठी समिती नेमली. त्या समितीच्या शिफ़ारसी आम्ही स्वीकारु असे सांगितले. बेकायदा दारुचे पूर्ण उच्चाटन व वैध दारुचे प्रभावी नियंत्रण अशी ह्या समितीने एकमताने शिफ़ारस केली. तशी ग्वाही सरकारने द्यावी असे समितीने सुचविले आहे. पण हा अहवाल मंत्री मंडळासमोर आणण्याऐवजी सरकार तर उलटच पावले टाकत आहे. येत्या दोन वर्षात धान्यापासून दारु बनवण्याचे २३ कारखाने पूर्ण क्षमतेनिशी काम करु लागतील. प्रत्येकी रोज ३० हजार ते सव्वा लाख लिटर दारु ते बनवतील. ही दारु बनवतांना तोटा होणार आहे. म्हणून दयाळू मायबाप सरकार प्रत्येक लिटरमागे १० रुपये अनुदान देणार आहे. एका उद्योजकाला ५० कोटी इतके कमाल अनुदान देण्यात येईल. हे सर्व मद्य महाराष्ट्रातच विकणे बंधनकारक आहे.    &lt;br /&gt;&amp;#8216;बापा बापा,एवढी दारु बनवाले धान्य किती लागेल?&amp;#8217;    &lt;br /&gt;&amp;#8216;दरवर्षी ८ लाख टन धान्य या कारखान्यांना लागणार आहे. ३६ कारखान्यांना पूर्ण परवानगी मिळाल्यास १४ लक्ष टन धान्य लागेल. एवढे सडके धान्य कुठून मिळणार? हा प्रश्न त्यामुळे खराच आहे. सगळ्यांनाच कळते की सडक्या धान्याच्या नावाखाली चांगलेच धान्य वापरले जाणार आहे.&amp;#8217;    &lt;br /&gt;&amp;#8216;ह्याच्या विरोधात कोणी बोलत नाही का?&amp;#8217; कोण बोलणार? विरोधी पक्ष नेत्यांच्या अ सत्ताधारी नेत्यांच्याही मुलामुलींना ह्या प्रकल्पासाठी मंजुरी देण्यात आली आहे. तेरी भी चुप अन मेरी भी चुप असा हा मामला आहे. सर्वांचेच कल्याण ह्यातून साधणार आहे.    &lt;br /&gt;सर्वांचे म्हणजे राजकारणी व त्यांचे पोरं-पोरी व नातेवाईकांचेच न ?&amp;#8217;    &lt;br /&gt;&amp;#8216;आम्हाला हे असे कल्याणकारी राज्य नको. आमची भाकर तेवढी आमच्यासाठी राहू द्या, अन दारु नियंत्रणात आणा. एवढे झाले की आमचे कल्याण आम्ही करतो.&amp;#8217;    &lt;br /&gt;&amp;#8216;तुमचं म्हणणं सोळा आणे खरं, पण राजकारणी पुढार्&amp;#8205;यांना त्यांचं, त्यांच्या पोरांच, चेल्याचपाट्यांचं भलं करायचं आहे. निवडणुका जिंकायच्या आहेत, त्यासाठी पैसा लागतो तो कसा मिळवायचा मग?    &lt;br /&gt;म्हणजे आमच्या कल्याणाच्या नावाखाली हे पुढारी स्वत:चे कल्याण करुन घेत आहेत. सामान्य माणूस दारुच्या पुरात वाहून गेला तरी चालते, नव्हे तो तसा वाहून गेलाच पाहिजे, दारुत त्याची सदविवेक बुध्दी बुडाली म्हणजे पुढार्&amp;#8205;यांना रान मोकळे. हे नेते काही करु देत, भ्रष्टाचार वाढू देत, सामान्यांच्या मुलांना उच्चशिक्षण अप्राप्य होऊ दे, रोगराईनी सर्व जण ग्रासू देत, शेतकर्&amp;#8205;यांच्या आत्महत्या वेगाने घडू दे, अन्नधान्याची टंचाई तीव्रतर होऊ दे...... त्याला कशाचेच काही वाटणार नाही. दारुचा प्याला मिळाला म्हणजे सर्व दुखांचा अंत .....हिशोब सांगतोच की आता जेवढी दारु बनणार आहे ती महाराष्ट्रातील सर्व पुरुषांना &amp;#8216;एकच प्याल&amp;#8217; पुरवणार आहे.    &lt;br /&gt;उद्याचा महाराष्ट्र दारुत लोळत पडलेला बघणे आपल्याला परवडणार नाही. आपले अन आपल्या मुलांचे कल्याण,पर्यायाने उभ्या महाराष्ट्राचे कल्याण आपल्याच हाती आहे. आपल्या परिसरात सुरु होणार्&amp;#8205;या धान्यापासून दारुच्या कारखान्याला पूर्ण ताकदीनिशी विरोध करु या. &lt;/p&gt;  &lt;p&gt;सर्वोदय प्रेस सर्विस (मराठी)&lt;/p&gt;  &lt;div class="blogger-post-footer"&gt;Copyright &amp;#169;2000-2008 khapre.org/VishaL KHAPRE/TransLiteral Technologies.&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29608620-3995575970052216790?l=www.khapre.org%2Fblog%2Fmarathi%2Findex.aspx' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.khapre.org/blog/marathi/2010/02/blog-post_11.aspx</link><author>noreply@blogger.com (दिलीप खापरे)</author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></item><item><guid isPermaLink='false'>tag:blogger.com,1999:blog-29608620.post-9040901954573927033</guid><pubDate>Sun, 07 Feb 2010 11:01:00 +0000</pubDate><atom:updated>2010-02-07T06:01:04.032-05:00</atom:updated><title>महागाई</title><description>&lt;p&gt;महाराष्ट्रात महागाई उतू चाललीय आणि लोकप्रतिनिधी मात्र याकडे कानाडोळा करून बाकी वाद करण्यातच गुंतले आहेत, आणि निवडणुकीच्या वेळेस दिलेली आश्वासने विसरून गेलीत. त्यांना महागाईची झळ पोचत नाहीये कारण अधिकृतरित्या त्यांना सरकारकडून सवलती मिळतात, शिवाय वरकमाई आहेच.&lt;/p&gt;  &lt;p&gt;पहा त्यांना मिळणारे भत्ते - मासिक वेतन १२००० रूपये,&amp;#160; वेगवेगळ्या कामकाजासाठी १०००० रूपये,&amp;#160; कार्यालयीन खर्चासाठी १४००० रूपये,&amp;#160; प्रवासभत्ता ४८००० रूपये,&amp;#160; अधिवेशन काळातील हजेरी भत्ता रोज ५०० रूपये,&amp;#160; देशभरात रेल्वेतून देशभर कुठेही पहिल्या वर्गातून प्रवास,&amp;#160; विमानप्रवास बिझनेस क्लासमधून पत्नी अथवा पी.ए. सोबत ४० वेळा मोफत प्रवास,&amp;#160; घरगुती वापरासाठी ५०००० युनिट पर्यंत मोफत वीज म्हणजेच साधारण ४००००० रूपये जमा,&amp;#160; दूरध्वनीचे १ लाख ७० हजार मोफत कॉल्स,&amp;#160; म्हणजेच प्रत्येक खासदारावर वर्षाला अंदाजे ३२ लाख रूपये खर्च सरकारी तिजोरीतून, आणि असे ५३४ खासदार आहेत म्हणजे आपल्या कराच्या पैशातून हे लोकप्रतिनिधी ८५५ कोटी रूपये खातात. कोण काय करू शकते, कारण आपणच त्यांना निवडून दिले आहे ना?&amp;#160; आता&amp;#160; आम्हाला सांगा&amp;#160; कशी यांना समजणार महागाई म्हणजे काय ते? एवढे असूनही हे आपापसातच भांडत बसलेत. अगदी मराठी अमराठी वाद, शाहरूख खान काय म्हणाला, कोणी म्हणतो मी ज्योतिषी नाही, कोणी चित्रपटाचे राजकारण करतोय, कोणी लोकलमधून प्रवास करून स्टंटबाजी करतो पण यांना विद्यार्थ्यांच्या आत्महत्त्या दिसत नाहीत, साखरेचे भाव समजत नाहीत.&lt;/p&gt;  &lt;p&gt;&lt;strong&gt;दुर्दैव आपले आपल्याला अशा देशात रहावे लागते ते.&lt;/strong&gt;&lt;/p&gt;  &lt;div class="blogger-post-footer"&gt;Copyright &amp;#169;2000-2008 khapre.org/VishaL KHAPRE/TransLiteral Technologies.&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29608620-9040901954573927033?l=www.khapre.org%2Fblog%2Fmarathi%2Findex.aspx' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.khapre.org/blog/marathi/2010/02/blog-post_07.aspx</link><author>noreply@blogger.com (दिलीप खापरे)</author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></item><item><guid isPermaLink='false'>tag:blogger.com,1999:blog-29608620.post-2053108781125474438</guid><pubDate>Fri, 05 Feb 2010 07:25:00 +0000</pubDate><atom:updated>2010-02-05T02:25:36.563-05:00</atom:updated><title>अल्झायमर आणि बल्लभगड</title><description>&lt;p&gt;&lt;/p&gt;  &lt;p&gt;जगात अनेक देशांमध्ये एक विकार समस्या बनून राहिला आहे, तो म्हणजे अल्झेमर्स डीसीज किंवा विस्मरणाचा विकार. यावर बरेच संशोधन झाले, पण सा विकार एक समस्या बनूनच राहिला आहे. इंग्लंड मध्ये तर सुमारे नऊ लाख लोक या विकाराने ग्रासले आहेत आणि हा विकार सर्व जगभर पसरण्याची भिती शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. भारतात भिती बाळगण्याचे कारण नाही कारण या देशात अनेक रोगांनी पाय रोवला आहे. &lt;/p&gt;  &lt;p&gt;पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा भारतात, उत्तरेला बल्लभगड नावाचे एक खेडेगाव आहे, तिथे मात्र विस्मरणाचा विकार वृद्ध मंडळीत अजिबात आढळत नाही. बहुतेक म्हातारी माणसे सकाळ्ची कामे उरकली की एका ठराविक ठिकाणी जमतात आणि प्रसन्न गप्पा मारतात. इंग्लंडमधील पीतसबर्ग विद्यापीठातील&amp;#160; शास्त्रज्ञ या गावी ठाण मांडून या लोकांचा अभ्यास करीत आहेत. यांनी पाच हजारांहून अधिक लोकांची अल्झेमर्सची चाचणी घेतली आहे. आणि यावर निरनिराळ्या प्रक्रिया राबवत आहेत. हा मागासलेला भाग आहे, परंतु या लोकांची स्थानिक संस्कॄतीच यासाठी कारणीभूत असावी असे शात्रज्ञांचे मत आहे. या भागातील लोकांचे सरासरी आयुष्यमान तुलनेने प्रगत देशांपेक्षा खूप कमी आहे,पण यांना हा विकार नाही. जगात सर्वत्र हा रोग पसरलेला असताना सुद्धा या भागात लागण नाही, याचेच आश्चर्य डॉ. विजय चंद्रा यांना वाटते. त्यांच्या मते अल्झेमर्स विकारासाठी &amp;#8217;एपीओ ४ इ&amp;#8217; हे जनुक कारणीभूत असते, पण बल्लभगडच्या लोकांत हे जनुक आढळतच नाही, याचेच शात्रज्ञांना नवल वाटते. &lt;/p&gt;  &lt;p&gt;बल्लभगडचे लोक शाकाहारी आहेत , ते खूप कष्ट करतात, शेतीवाडी चांगली पिकत असल्याने मानसिक ताण तणाव नाही, एकत्र आणि सुदृढ कुटुंब पद्धती ही प्रमुख कारणे, अल्झायमर विकार न होण्यासाठी असावीत. ह्या विचाराने असाच कार्यक्रम जगभर राबवावा असे जागतिक पातळीवर ठरत आहे. &lt;/p&gt;  &lt;p&gt;&lt;strong&gt;बल्लभगडच्या लोकांकडून एक चांगला धडा शिकण्यासारखा आहे.&lt;/strong&gt;&lt;/p&gt;  &lt;div class="blogger-post-footer"&gt;Copyright &amp;#169;2000-2008 khapre.org/VishaL KHAPRE/TransLiteral Technologies.&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29608620-2053108781125474438?l=www.khapre.org%2Fblog%2Fmarathi%2Findex.aspx' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.khapre.org/blog/marathi/2010/02/blog-post_05.aspx</link><author>noreply@blogger.com (दिलीप खापरे)</author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></item><item><guid isPermaLink='false'>tag:blogger.com,1999:blog-29608620.post-356623119168613074</guid><pubDate>Wed, 03 Feb 2010 06:49:00 +0000</pubDate><atom:updated>2010-02-03T01:49:29.956-05:00</atom:updated><title>उर्मिला धनगर</title><description>&lt;p&gt;झी मराठी वरील सारेगमप कर्यक्रमाची अंतीम फेरी ३१ जानेवारीला झाली त्यात उर्मिला धनगर, अभिलाषा चेल्लम आणि राहुल सक्सेना यांनी अप्रतीम गाणी सादर केली. या गायकांना आणि अशा हजारो गायकांना झी मराठी जे प्रोत्साहन देते आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. शिवाय आम्हा रसिकांनाही काही तरी वेगळे ऐकायला मिळते, हा सुवर्णयोग आहे. &lt;/p&gt;  &lt;p&gt;सारेगमपच्या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील आणि देश, जगभरातील प्रेक्षकांना संगीतातील खाचाखोचा, त्यातील लय समजली आणि संगीताचा निखळ आनंद लुटता आला. राहुल सक्सेना आणि अभिलाषा चेल्लम हे दोघेही अमराठी असताना सुद्धा, त्यांच्याकडून अवधूत गुप्ते आणि सलिल कुलकर्णी याणी जी मेहनत करून घेतली, त्यास तोडच नाही. हे दोघेही गाताना अजिबात अमराठी वाटत नव्हते. शिवाय त्यांनी जी क्षमता सिद्ध केली ती कौतुकास्पदच आहे. &lt;/p&gt;  &lt;p&gt;उर्मिला धनगर ही महागायिका बनली, तिला मायबाप प्रेक्षकांनी जी दाद दिली, ती तिच्यातील गायिकेला. तिची कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेता, तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या लावण्या पेश करणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्या सारखे आहे असे म्हणत पण उर्मिला धनगरने ते लीलया पेलले. एका कार्यक्रमात लावणी सादर केली तेव्हा सुलोचनाबाईंनी तिला भरभरून दाद दिली, हीच तिच्या यशाची पावती ठरली. लावणीतील तो नखरा, अदा, मादक सौंदर्य, अर्थवाहीपण फक्त उर्मिला धनगरनेच पेश करावे, तिच्यासारखी तीच. &lt;/p&gt;  &lt;p&gt;अजय अतुल सारखे महान संगीतकार सुद्धा म्हणाले, उर्मिलाला कोणाचीही दृष्ट लागू नये. बस आणखी काय पाहिजे!&lt;/p&gt;  &lt;p&gt;मराठी रसिकांनी उर्मिला धनगरची जी निवड केली, त्याबद्दल आम्ही सर्वांचे ऋणी आहोत.&lt;/p&gt;  &lt;div class="blogger-post-footer"&gt;Copyright &amp;#169;2000-2008 khapre.org/VishaL KHAPRE/TransLiteral Technologies.&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29608620-356623119168613074?l=www.khapre.org%2Fblog%2Fmarathi%2Findex.aspx' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.khapre.org/blog/marathi/2010/02/blog-post.aspx</link><author>noreply@blogger.com (दिलीप खापरे)</author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></item><item><guid isPermaLink='false'>tag:blogger.com,1999:blog-29608620.post-2525626491386658904</guid><pubDate>Fri, 29 Jan 2010 03:15:00 +0000</pubDate><atom:updated>2010-01-28T22:15:00.143-05:00</atom:updated><title>पालकांसाठी.....</title><description>&lt;p&gt;काही वर्षांपूर्वी शाळेतील मुलांना &amp;#8217;परिक्षा&amp;#8217; या विषयावर चित्र काढायला सांगितले तेव्हा मुलांनी राक्षसाचे चित्र काढले. यावरून मुलांच्या मनात परिक्षेविषयी किती भिती आहे याचा अंदाज येतो. त्यांच्या मनात नकारात्मक भावना आहे हेच जाणवते. यावरून असा बोध होतो की, त्यांच्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. जशा आपण मुलांकडून अपेक्षा करतो, त्याच प्रमाणे मुलांनाही पालकांकडून काही अपेक्षा असतातच ना? मुले नेहमी पालकांकडे आशेने बघत असतात. लहान मुलांना बागुलबुवाची भिती दाखवली, किंवा मुले घाबरली तर त्यांना आईच्या पदराशिवाय दुसरी सुरक्षित जागाच सापडत नाही. &lt;/p&gt;  &lt;p&gt;पालकांनो जरा कामाधंद्यातून वेळ काढून मुलांच्या समस्या समजावून घ्याव्यात. चांगल्या शाळेत, मोठे डोनेशन देऊन घातले, आणि मोठा क्लास लावला म्हणजे आपले कर्तव्य संपले असे समजू नका. मुलांना शाळेत काही ताणतणाव आहे का? याची चौकशी करा. कधीकधी काय होते वर्गातील एखादा बंड मुलगा त्रास देत असतो, आणि आपला मुलगा त्याला घाबरून शाळेत जात नाही म्हणतो, मग त्याला धाक दाखवून शाळेत पाठविल्यास त्याची घुसमट होते आणि तो मग सगळे मार्ग संपल्यावर अतिरेकी होतो. त्याला जवळ बसवून त्याची विचारपूस करा. &lt;/p&gt;  &lt;p&gt;आपल्याला सर्वांना मुलांची काळजी असते, आणि काळजी असावी, पण नुसतीच असू नये त्यासाठी सजग असावे. मुलांवर कोणतेतरी दडपण नाही ना, याची खात्री करावी. आपल्याला पाल्याची काळजी वाटते, हे मुलांना पटविण्यासाठी त्यांच्याबरोबर आपुलकीने मैत्रीपूर्ण संवाद साधावा, त्याच्याशी मित्रत्वाच्या नात्याने बोलावे. त्याच्या समस्या जाणून घ्याव्यात. त्याला अभ्यासाचे ओझे वाटत नाही ना ते पाहावे. शनिवार रविवारी मुलांना बागेत न्यावे, त्यांना काय हवे नको ते पहावे, म्हणजे मुलांना वाटते एक दिवस का होईना आईबाबा आपल्याल वेळ देतात, त्यामुळे मुलांची मने फ्रेश होतात. मुलांना आवडणारे पदार्थ शक्यतो घरीच उपलब्ध करून द्या. त्यांच्या आहारावर जातीने लक्ष द्या, नोकरांवर सोडू नका. रोज झोपण्यापूर्वी त्याची आपुलकीने चौकशी करा. त्यालाही बरे वाटेल.&lt;/p&gt;  &lt;p&gt;शेवटी आपण सर्व कुणासाठे करतो, मुलांसाठीच ना? लक्षात घ्या मुलेच आपली भविष्यकाळ आहेत.&amp;#160;&amp;#160;&amp;#160;&amp;#160;&amp;#160; &lt;/p&gt;  &lt;div class="blogger-post-footer"&gt;Copyright &amp;#169;2000-2008 khapre.org/VishaL KHAPRE/TransLiteral Technologies.&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29608620-2525626491386658904?l=www.khapre.org%2Fblog%2Fmarathi%2Findex.aspx' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.khapre.org/blog/marathi/2010/01/blog-post_28.aspx</link><author>noreply@blogger.com (दिलीप खापरे)</author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></item><item><guid isPermaLink='false'>tag:blogger.com,1999:blog-29608620.post-8167113713156784647</guid><pubDate>Wed, 27 Jan 2010 10:02:00 +0000</pubDate><atom:updated>2010-01-27T05:02:29.031-05:00</atom:updated><title>सकारात्मक विचार</title><description>&lt;p&gt;आपलं भूतकाळात चांगलं होतं की, आपण भविष्यकाळात चांगल्याची अपेक्षा करत आहोत, तर हे सर्व विसरा आणि विचार करा, आतचा जो आयुष्यातील बिंदू आहे तोच आपल्या जीवनात बदल घडवून आणणार आहे. आताचा हा बिंदू आहे तोच आपण होकारात्मक विचार करून एक चांगल्या सकारात्मक आयुष्याची सुरूवात करू यात. समजा जर आपला मेंदू काही नकारात्मक विचार करत असेल तर त्याला थांबवा आणि सकारात्मक विचाराकडे वळवा. एकदा का गाडीने रूळ बदलला ना तर काहीही करून आपण त्या गाडीची दिशा बदलू शकत नाही. तसेच विचारांचे आहे. यालाच म्हणतात विचारांतून बाहेर येणे. &lt;/p&gt;  &lt;p&gt;कल्पना करा तुम्ही हॉटेलात बसलात, तेव्हा तुमच्या समोर मेनू येतो, हाच मेनू जर विचारांचा असेल तर? तुम्ही एक किंवा अनेक विचार निवडू शकता, आणि हेच विचार आपल्या भविष्यातील अनुभव ठरतील. बघा आपण एखादे अन्न खातो त्यापासून आजारपणा येते, आपण पुन्हा माहीत नसतांना तेच अन्न खातो पण मग लक्षात आल्यावर खातो का? नाही ना! तसेच विचारांचे आहे, द्या सोडून नकारात्मक विचार. जर समस्या निर्माण झाली तर ती कशी सोडवायची यापेक्षा ती का निर्माण झाली याचा विचार करा मग ती सोडविण्याचा. आपल्या मेंदूतील विचार आपले भविष्य घडवत असतात.&amp;#160; &lt;/p&gt;  &lt;p&gt;शाळा कॉलेजातून शिकविले गेले पाहिजे की विचार कसे काम करतात, त्या विचारांना वळण कसे द्यावे. काय शिकून फायदा आहे? की कोण कधी जन्मला आणि मेला. सनावळ्या पाठ करायच्या कशासाठी, तर काय त्यांचे वाढदिवस साजरे करायचेत. कशासाठी पाहिजे, पानिपत युद्ध कधी झाले?. त्यापेक्षा मुलांना शिकवा जगात धन चांगल्या मार्गाने कसे मिळवायचे, भ्रष्टाचार म्हणजे काय, मिळवलेले पैसे कसे व्यवस्थित जपून ठेवायचे, चांगले आईवडिल म्हणजे काय. लोकांशी चांगले संबंध कसे निर्माण करावेत,सकारात्म विचार कसा करावा, बाबा आता अशा ज्ञानाची गरज आहे. कल्पना करा असा अभ्यासक्रम असेल तर भावी पिढी कशी निर्माण होईल. &lt;/p&gt;  &lt;p&gt;आकाशात पाहून हात वर करून,एक मंत्र रोज म्हणा ( कितीही वेळा ) - &lt;/p&gt;  &lt;p&gt;&lt;strong&gt;या विश्वातील सर्व शुभ आणि पवित्र शक्तींचा स्वीकार करण्यास माझा आत्मा तयार आहे आणि या शुभ आणि पवित्र शक्ती माझ्या समस्या दूर करून मला सुख प्राप्त करून देतील याची मला खात्री आहे.&lt;/strong&gt;&lt;/p&gt;  &lt;p&gt;आणि बघा काय बदल घडून येतो ते.&lt;/p&gt;  &lt;div class="blogger-post-footer"&gt;Copyright &amp;#169;2000-2008 khapre.org/VishaL KHAPRE/TransLiteral Technologies.&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29608620-8167113713156784647?l=www.khapre.org%2Fblog%2Fmarathi%2Findex.aspx' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.khapre.org/blog/marathi/2010/01/blog-post_27.aspx</link><author>noreply@blogger.com (दिलीप खापरे)</author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></item><item><guid isPermaLink='false'>tag:blogger.com,1999:blog-29608620.post-7539593842488060340</guid><pubDate>Tue, 26 Jan 2010 02:48:00 +0000</pubDate><atom:updated>2010-01-25T21:48:26.724-05:00</atom:updated><title>कष्ट करावेत का?</title><description>&lt;p&gt;जगात लोक यशस्वी होतात, पण ते वेगवेगळ्या क्षेत्रात, त्यांच्या यशाची कल्पना, संकल्पना वेगवेगळी असते. आता पहा झरे यशस्वी एकंदर लोकसंख्येच्या किती टक्के असतात, अगदीच नगण्य. आता यशस्वी कशाला म्हणावे? दोन उदाहरणे पाहू यात. एकजण साधा कामगार असतो, पण त्यातल्या त्यात पैसे वाचवून मुलांना चांगले शिक्षण देतो, मुलांना चांगली नोकरी, मिळते, त्यांची चांगल्या घरात लग्ने होतात, आणि मुले आईबापांना कधीही अंतर न देता सुखात ठेवतात. पण दुसरा भरपूर कमावतो आहे, गाड्या घोडे आहेत, भरपूर पैसा आहे, पणा मुलांना व्यसने आहेत याला काहीतरी शारिरीक समस्या आहेत, तसा हा सुखी आहे पैशाची चिंता नाही, म्हातारपणी कष्ट करण्याची गरज नाहे, मग हा सुखी का? तर सुखाची व्याख्या व्यक्तिनुरूप बदलते.&lt;/p&gt;  &lt;p&gt;एखाद्याला शास्त्रज्ञ व्हायचे असते, पण आईवडिलांच्या हट्टाखातर त्याला वकिली करावी लागते तर आता तो आयुष्यभर पैसा मिळवूनही समाधानी असेल काय? त्याची शास्त्रज्ञ होण्याची खंत त्याला टोचतच राहील ना? आपले आयुष्य जेमेतेम पन्नास ते साठ वर्षांचे त्यातील आपण पंचवीस वर्षे शिक्षणात घालवतो, नंतर कामधंदा शोधण्यात दोन चार वर्षे खर्ची पडतात. उरली साधारण तीसएक वर्षे त्यात काय देवे लावणार. म्हणून माणसाला बुद्धी दिली आहे त्याचा उपयोग कष्ट आणि परिश्रम यातील फरक ओळखायला शिका. आपल्याला शिकवलेले असते, &amp;quot;आराम हराम आहे&amp;quot;,&amp;quot;कष्टाला पर्याय नाही&amp;quot;, &amp;quot;कष्ट कर फळाची अपेक्षा करू नको &amp;quot;, &amp;quot;मेहनतका फल मिठा होता है&amp;quot; बाबा हे सर्व निबधात लिहायल सोपे आहे, वास्तविक आयुष्यात काय? दिवसभर रस्त्यावर काम करणारा मजूर काबडकष्ट करतो त्याला मिळतात चार हजार रूपये, पणा गल्ल्यावर बसलेला मालक काम न करता, किंवा वकील काहीही कष्ट न करता, काहीही&amp;#160; भांडवल नसताना पैसे किती कमावतो तर महिन्याला वीस हजारांच्या वरच. कारणा त्यांनी बुद्धीचाबा पर करून घेतला आणि आपले ध्येय ठरवले.माण्साने बुद्धीच्या जोरावर मशिन्सचा शोध लावला, मग त्याचा वापर करून कष्ट कमी करायला पाहिजेत ना.&amp;#160; &lt;/p&gt;  &lt;p&gt;दुकानात पुस्तके मिळतात, यशस्वी होण्याचे शंभर मार्ग, मी यशस्वी कसा झालो, पण ही पुस्तके लिहीणार्&amp;#8205;याच्या आयुष्यात डॊकावून पाहिले असता, ती अयशस्वी असतात, म्हणून अशी पुस्तके लिहून पैसे कमावून यशस्वी होतात.&amp;#160; यशस्ची होण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती, आजूबाजूचे वातावरण, वैयक्तिक स्वभाव या गोष्टी कारणीभूत असतात, मग पुस्तके वाचून काय हॊणार. &lt;/p&gt;  &lt;p&gt;खूपशी मुले आजुबाजूला बघून आपले ध्येय ठरवितात, किंवा वडिल म्हणतात त्याप्रमाणे पुढे जातात, मग मुलांच्या मनाचे काय? म्हणून आयुष्याची दिशा ठरवणे अतिशय महत्वाचे आहे. आम्ही दहाचीचे क्लास घेतो, तेव्हा मुलांना समजावून सांगतो, आणि त्याला आयुष्याचे कोष्टक दाखवतो, मग तो मुलगा अंतर्मुख होऊन विचार करूल लागतो आणि मग त्याला काही सांगावे लागत नाही.&lt;/p&gt;  &lt;p&gt;दहावीची परिक्षा, फक्त एकच वर्ष कष्ट उत्तम मार्क -डोनेशनची गरज नाही -&amp;#160; चांगले मोठे कॉलेज - चांगले मित्र - चांगले शिक्षण - उत्तम नोकरी - वशिला नको - भरपूर पगार - मग उच्च जीवनमान - उत्तम सुस्वरूप मुलीचे स्थळ सांगून येणार - मुलगी सुद्धा शिकलेली असणार - घरात सुशिक्षीत वातावरण - समाधानी - अपत्ये गुणी होणार - कारण आईवडिल सुशिक्षीत म्हणून संस्कार चांगले - मुलांचं करियर उत्तम - काळजी नाही - म्हातारपण सुखात .&lt;/p&gt;  &lt;p&gt;हे सर्व कशामुळे? दहावीचा अभ्यास कष्टाने करून चांगले मार्क मिळविले तर.&amp;#160; &lt;/p&gt;  &lt;div class="blogger-post-footer"&gt;Copyright &amp;#169;2000-2008 khapre.org/VishaL KHAPRE/TransLiteral Technologies.&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29608620-7539593842488060340?l=www.khapre.org%2Fblog%2Fmarathi%2Findex.aspx' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.khapre.org/blog/marathi/2010/01/blog-post_2723.aspx</link><author>noreply@blogger.com (दिलीप खापरे)</author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></item><item><guid isPermaLink='false'>tag:blogger.com,1999:blog-29608620.post-5495778205920380917</guid><pubDate>Tue, 26 Jan 2010 02:16:00 +0000</pubDate><atom:updated>2010-01-25T21:16:43.799-05:00</atom:updated><title>६१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !!</title><description>&lt;p&gt;आज ६१वा भारतीय प्रजासत्ताक दिन. &lt;/p&gt;  &lt;p&gt;अनिवासी भारतीयांनो, आता तुम्ही पण प्रजासत्ताक सोहळा बघु शकता.&lt;/p&gt;  &lt;p&gt;&amp;#160;&lt;a title="http://republicday.nic.in/" href="http://republicday.nic.in/"&gt;http://republicday.nic.in/&lt;/a&gt;&lt;/p&gt;  &lt;div class="blogger-post-footer"&gt;Copyright &amp;#169;2000-2008 khapre.org/VishaL KHAPRE/TransLiteral Technologies.&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29608620-5495778205920380917?l=www.khapre.org%2Fblog%2Fmarathi%2Findex.aspx' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.khapre.org/blog/marathi/2010/01/blog-post_9333.aspx</link><author>noreply@blogger.com (Vishal KHAPRE | Mi Marathi Manus)</author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></item><item><guid isPermaLink='false'>tag:blogger.com,1999:blog-29608620.post-7620574678508609675</guid><pubDate>Mon, 25 Jan 2010 08:19:00 +0000</pubDate><atom:updated>2010-01-25T03:19:05.705-05:00</atom:updated><title>गोंधळ</title><description>&lt;blockquote&gt;   &lt;p&gt;&lt;a title="http://72.78.249.125/esakal/20100125/5599782320145400743.htm" href="http://72.78.249.125/esakal/20100125/5599782320145400743.htm"&gt;http://72.78.249.125/esakal/20100125/5599782320145400743.htm&lt;/a&gt;&lt;/p&gt;    &lt;p&gt;&lt;strong&gt;केंद्राच्या जाहिरातीत पाकच्या अधिकाऱ्याचे छायाचित्र!&lt;/strong&gt;&lt;/p&gt;    &lt;p&gt;नवी दिल्ली - पाकिस्तानचे माजी हवाई दल प्रमुख तन्वीर अहमद यांचे गणवेशातील छायाचित्र पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या छायाचित्रांसह महिला व बालकल्याण मंत्रालयाने वृत्तपत्रांमध्ये आज प्रसिद्धीस दिलेल्या पूर्ण पान जाहिरातीत प्रसिद्ध झाले आहे. या गफलतीबद्दल पंतप्रधान कार्यालयाने देशाची माफी मागितली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत. &lt;/p&gt; &lt;/blockquote&gt;  &lt;p&gt;&amp;#160;&lt;/p&gt;  &lt;p&gt;वाचा समस्त भारतीयांनो वा्चा ही बातमी, आणि सरकारी कारभारात कायकाय होऊ शकते हे समजावून घ्या. राष्ट्रीय बालिका दिनानिमीत्ताने केंद्रीय महिला व बालकल्याण खात्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सोबत पाकिस्तानी हवाई दलाचे माजी प्रमुख तन्वीर मेहमूद अहमद यांचाही फोटो झळकला आहे. कोणालाही कशी लाज वाटली नाही, कळत नाही. सर्वांनी फक्त दिलगिरी व्यक्त केली. झाले प्रकरण संपले. खरेतर ह्याला जे जबाबदार आहेत त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. कारण हे पहिल्यांदाच घडले आहे, तर भविष्यात घडणार नाही.&lt;/p&gt;  &lt;p&gt;महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री कृष्णा तिरथ म्हणतात, &amp;#8217;&amp;quot;ही घोडचूक आपली नाहीच. या जाहिरातीत प्रतिमांपेक्षा जो संदेश देण्यात आला आहे, तो महत्वाचा&amp;#160; आहे. छायाचित्र केवळ प्रतिकात्मक असते.&amp;quot; अरे अशा लोकांना जे बेजबाबदार विधाने करतात त्यांना हाकलून द्यायला पाहिजे.&amp;#160; &lt;/p&gt;  &lt;div class="blogger-post-footer"&gt;Copyright &amp;#169;2000-2008 khapre.org/VishaL KHAPRE/TransLiteral Technologies.&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29608620-7620574678508609675?l=www.khapre.org%2Fblog%2Fmarathi%2Findex.aspx' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.khapre.org/blog/marathi/2010/01/blog-post_25.aspx</link><author>noreply@blogger.com (दिलीप खापरे)</author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></item><item><guid isPermaLink='false'>tag:blogger.com,1999:blog-29608620.post-8476080368767251919</guid><pubDate>Sat, 23 Jan 2010 09:13:00 +0000</pubDate><atom:updated>2010-01-23T04:13:27.801-05:00</atom:updated><title>भारतीय झेंडा</title><description>&lt;p&gt;आमचा नातू श्रीहरी कदम ऑस्ट्रेलियात इयत्ता पहिलीत शिकतो. भारतात आपण २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो, त्याचप्रमाणे तेथे त्यांचा हा दिवस स्वातंत्र्यदिन असतो.&lt;/p&gt;  &lt;p&gt;जेव्हा हा शाळेत जात होता तेव्हा काल त्याने पाहिले काही मुले त्यांचा झेंडा हातावर टॅटू करून घेत होते. याची आई म्हणाली तुला टॅटू करायचे काय? तर हा म्हणतो आई भारतात मुले झेंडा छातीवर लावतात, ते एखाद्या मेडल प्रमाणे, किती proud आहे ना! एथे तर त्या झेंड्याचा टॅटू करतात.&lt;/p&gt;  &lt;p&gt;एवढ्या लहान वयात फक्त भारतीय मुलेच असा विचार करू शकतात. परदेशांना तर खूपच लांब आहे. आम्ही अमेरिकेत असताना पाहिलेय, त्यांच्या झेंड्याच्या&amp;#160; पॅंट&amp;#160; शिवतात, हातरूमाल शिवतात काय आदर्श आहे ना? आपल्याकडे भारतात रस्त्यावर झेंडे विकतात आणि दुसर्&amp;#8205;यादिवशी ते रस्त्यातच फेकून देतात. शाळेतील मुलांना दुसर्&amp;#8205;या दिवशी ते झेंडे गोळा करायला लावून त्यांना आदर्श लावून दिला पाहिजे. पण लक्षात कोण घेतो? &lt;/p&gt;  &lt;p&gt;आहेत भारतात कायदे भरपूर आहेत. पण ते पाळण्यासाठी नसतात. तर कोर्टात वकीलांच्या उपजीवीकेचे ते साधन बनून आहेत.&lt;/p&gt;  &lt;div class="blogger-post-footer"&gt;Copyright &amp;#169;2000-2008 khapre.org/VishaL KHAPRE/TransLiteral Technologies.&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29608620-8476080368767251919?l=www.khapre.org%2Fblog%2Fmarathi%2Findex.aspx' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.khapre.org/blog/marathi/2010/01/blog-post_23.aspx</link><author>noreply@blogger.com (दिलीप खापरे)</author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></item><item><guid isPermaLink='false'>tag:blogger.com,1999:blog-29608620.post-3414491584693376557</guid><pubDate>Fri, 22 Jan 2010 06:23:00 +0000</pubDate><atom:updated>2010-01-22T01:23:47.868-05:00</atom:updated><title>तपासा, मेंदू तपासा</title><description>&lt;p&gt;ही आहे दैनिक लोकसत्तातील एक बातमी - &lt;/p&gt;  &lt;blockquote&gt;   &lt;p&gt;&lt;a title="http://www.loksatta.com/index.php?option=com_content&amp;amp;view=category&amp;amp;layout=blog&amp;amp;id=27&amp;amp;Itemid=4" href="http://www.loksatta.com/index.php?option=com_content&amp;amp;view=category&amp;amp;layout=blog&amp;amp;id=27&amp;amp;Itemid=4"&gt;http://www.loksatta.com/index.php?option=com_content&amp;amp;view=category&amp;amp;layout=blog&amp;amp;id=27&amp;amp;Itemid=4&lt;/a&gt;&lt;/p&gt;    &lt;p&gt;&lt;strong&gt;नवी दिल्ली, २० जानेवारी/पीटीआय&lt;/strong&gt;      &lt;br /&gt;दिवंगत माकप नेते व पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू हे वयाच्या पंचाण्णव्या वर्षीही अतिशय चपळ होते, त्यामुळे त्यांच्या मेंदूचा अभ्यास बंगलोर येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस (निमहंस) ही देशातील अग्रगण्य वैद्यकीय संस्था करणार आहे.&lt;/p&gt; &lt;/blockquote&gt;  &lt;p&gt;&amp;#160;&lt;/p&gt;  &lt;p&gt;आता यावरून काय लक्षात येते, की ज्योती बसूंचा मेंदू तपासायचा आहे, की ते पंचाण्णव्या वर्षी एवढे चपळ कसे. तपासा आमचे काय जाते? पण आता मुद्दा येतो की मग इतरांचे मेंदू का तपासायचे नाहीत? अतिरेकी एवढ्या लहान वयात, एवढे जीवावर उदार होऊन कामे करतात, त्यांना फाशीची शिक्षा दिल्यावर त्यांचासुद्धा मेंदू तपासा, कायकाय भरलंय त्यांच्या मेंदूत ते तरी एकदा कळू देत. म्हणजे तसेच धर्म आणि देशप्रेम आपल्या कोणाच्या मेंदूत भरता येईल काय? आता त्यावर संशोधन होणे जरूरीचे आहे. भारतात एवढा भ्रष्टाचार माजलेला आहे, त्यांचे ही मेंदू ते मेल्यानंतर तपासून, जतन करून ठेवावेत. शिवाय आताचे राजकारणी एवढे निगरगट्ट कसे हे सुद्धा त्यांचा मेंदू तपासून बघता येईल. जन्म झाल्यानंतर त्यांच्या मेंदूत अशी काय प्रक्रिया घडत होती, ते तरी संशोधनातून बाहेर येऊ देत. अशा सर्वांचे मेंदू जतन करून ठेवावेत, आणि जमल्यास हे मेंदू, जुने मेंदू काढून त्याजागी, रोपण करता येतात का ते पहावे. काही काही राजकारणी, भ्रष्टाचारी असे काही सुपीक मेंदू चालवतात, ज्याचे नाव ते. आम्ही तर म्हणतो अशा मेंदूचे एक कायमस्वरूपी संग्रहालय बनवावे. मग त्यात सर्वांचे मेंदू ठेवावेत.&lt;/p&gt;  &lt;p&gt;राजकारणी जेव्हा शपथ घेतात, तेव्हाच त्यांच्याकडून देहदानाचे प्रतिज्ञापत्र करून घ्यावे. नव्हे तसा कायदा करावा. देहदानानंतर फक्त त्यांचा मेंदू काढून&amp;#160; घ्यावा आणि बाकी निरूपयोगी भाग नातेवाइकांच्या स्वाधीन करावा. अंडरवर्ल्ड मधील जे अतिरथी महारथी आहेत त्यांचे मेंदू तर काय विलक्षण असतील ना!&amp;#160; त्यांचा&amp;#160; अभ्यास करणार्&amp;#8205;या&amp;#160; डॉक्टरांनाच घेरी येईल. &lt;/p&gt;  &lt;p&gt;खरे तर हा विचार आपल्या पूर्वजांना का सुचला नाही कोणास ठाऊक. नाहीतर आज आपल्याला चंगेजखान, हिटलर, नेपोलियन, सिकंदर, म.गांधी, नेहरू, लो.टिळक, इंदिरा गांधी वगैरेंचे मेंदू तपासून एक डाटा तयार करता आला असता. म्हणून आम्ही म्हणतो आपल्या पुढील पिढीसाठी, त्यांना स्फूर्ती येण्यासाठी आतापासूनच तयारीला लागले पाहिजे आणि कोणाकोणाचे मेंदू जमा करून त्यावर संशोधन करायचे आहे त्याची यादी बनवून त्याप्रमाणे संसदेत कायदा पास करून लगोलग त्याची अंमलबजावणी करावी.&lt;/p&gt;  &lt;div class="blogger-post-footer"&gt;Copyright &amp;#169;2000-2008 khapre.org/VishaL KHAPRE/TransLiteral Technologies.&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29608620-3414491584693376557?l=www.khapre.org%2Fblog%2Fmarathi%2Findex.aspx' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.khapre.org/blog/marathi/2010/01/blog-post_22.aspx</link><author>noreply@blogger.com (दिलीप खापरे)</author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></item><item><guid isPermaLink='false'>tag:blogger.com,1999:blog-29608620.post-4878401095194600140</guid><pubDate>Thu, 21 Jan 2010 00:55:00 +0000</pubDate><atom:updated>2010-01-20T19:55:50.485-05:00</atom:updated><title>माय मराठी</title><description>&lt;p&gt;आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठरले की, यापुढे टॅक्सीचालकांना परवाने देताना मराठी लिहीता, वाचता येणे जरूरीचे असणार आहे आणि मगच परवाने देण्यात येणार आहेत. खूप दिवसांनंतर अक्कल आली म्हणायची, आता आली हे काय थोडके झाले. सर्व महाराष्ट्र परप्रांतीयांच्या हातात जाण्यापुर्वी हे पाऊल उचलले हेच आम्हां मराठी जनतेवर सरकारचे उपकार झाले म्हणायचे.   &lt;br /&gt;आता हाच नियम सर्व क्षेत्रात लागू झाला पाहिजे. R.T.O. अधिकार्&amp;#8205;यांचे एकदां मराठी तपासून पहायला पाहिजे, कारण त्यांना मराठी आलेच पाहिजे. आता यावर काही अतीशहाणे लोक टीका करतील, कारण काही लोकांना संवयच असते फक्त विरोध करायची. सरकारने मनावर घेऊ नये. आता महाराष्ट्रात परप्रांतीयांची संख्या दिवसेदिवस वाढू लागली आहे. त्यातच वेगळ्या विदर्भाच्या हालचाली चालू आहेत. दुसर्&amp;#8205;या प्रांतातले राजकारणी लोकांचा विकास करण्याऐवजी आपलाच विकास साधतात, मग तेथील जनता देशोधडीला लागेल नाहीतर काय? जर त्यांनी त्यांच्या राज्यात उत्पन्नाची साधने निर्माण केली असती तर तेथील जनता परराज्यात, आपला संसार का सोडून आली असती? त्यांना नको वाटते काय आपल्या मुलाबाळांत रहायला. असो आपण त्याचा विचार करून काय उपयोग? पण राज्य सरकारचा निर्णय योग्य आहे. आपल्या घरात जर कोणी घुसखोरी करत असेल तर, कोण सहन करेल? त्याला हुसकावून दिले पाहिजे ना. नाहीतर तो़च आपल्याला घराबाहेर काढेल त्याचे काय? हे आम्हीच मागे एकदा आमच्या ब्लॉगमधून लिहीले होते. मग यांच्यासाठी काहीतरी नियम केलेच पाहिजेत. तसाच प्रकार राज्य सरकारर्ने केला आहे.    &lt;br /&gt;मागे एकदा एक ICICI चा ऑफिसर घरी आला होता, काही माहिती देण्यासाठी, तो बोलत होता हिंदीत, इंग्रजीत आणि आम्ही मराठीत. पण तो काही केल्या मराठीत बोलत नव्हता, तर आम्ही त्याला त्याच्या गावाविषयी विचारले तर तो होता दिल्लीकडचा. त्याला मराठी येत नव्हते. आम्ही त्याला सरळ घालवून दिले आणि मराठी शिक आणि मगच आमच्याकडे ये असे खडसावून सांगितले. आम्ही खूप वेळा मुंबईला जाताना पाहिलेय लोक मुंबईत हिंदीतच बोलतात, जरी मराठी येत असेल तरी. आपल्याला वाटते समोरच्याला मराठी येत नाही, पण त्यालासुद्धा तसेच वाटते. लक्षात ठेवा समोरचा कोणत्याही भाषेत बोलू देत आपण मात्र आपली मराठी भाषा सोडायची नाही. अगदी भांडायचे सुद्धां मराठीतच, कारण एकएक इरसाल शिव्या फक्त मराठीतच आहेत. ऐकल्यास अगदी नाकातले केस जळतील. सांगू? नको, ही ती जागा नाही. आपण काय समजून गेला असताल. मराठी कशी मर्दा सारखी वाटते, वाटते नाही आहेच. मराठी बोलतांना कसे मिशीला पीळ दिल्यासारखे वाटते. बाकी भाषा गुळगुळीत दाढीवरून हात फिरवल्यासारख्या वाटतात.    &lt;br /&gt;महाराष्ट्र राज्याचे या निमीत्ताने &amp;#8217; जय हो &amp;#8217;. असाच आपल्या माय मराठीला तिचा पदर ओढणार्&amp;#8205;यांपासून, वस्त्रहरण करणार्&amp;#8205;यांपासून वाचवा.&amp;#160;&amp;#160; &lt;/p&gt;  &lt;div class="blogger-post-footer"&gt;Copyright &amp;#169;2000-2008 khapre.org/VishaL KHAPRE/TransLiteral Technologies.&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29608620-4878401095194600140?l=www.khapre.org%2Fblog%2Fmarathi%2Findex.aspx' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.khapre.org/blog/marathi/2010/01/blog-post_2052.aspx</link><author>noreply@blogger.com (दिलीप खापरे)</author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></item></channel></rss>