{khapre.org}
Nothing More : Nothing Less : Just Perfect : Online Since 1997
Header
HOME|मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|
अम्रुतानुभव

मराठी पुस्तके




Tags : पुस्तकbook

By TransLiteral on 2007-02-27T23:14:39.0000000Z

मराठी पुस्तके - Marathi Books

15
Content
15
 अम्रुतानुभव
महाराष्ट्रात अनेक संत होउन गेले. संतांची परंपरा अकराव्या शतकापासून आहे. सर्व संतांनी उपदेशपर लेखन केले. पूर्वी सर्व ज्ञान संस्कृत भाषेत होते. जनता अश..

 आनंदलहरी
' आनंदलहरी ’ या छोट्याशा काव्यात नाथांनी गुरूभक्तीला बद्धता नाही, तो जन्ममरणरहित असतो याचें सुंदर व समर्पक वर्णन केले आहे.

 सार्थ श्रीएकनाथी भागवत
ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

 चतुःश्लोकी भागवत
मराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.

 दासबोध
Dasbodh is a religious book written by Samarth Ramdas Swami, a Hindu saint during 17th century AD. As per Hindu spirituality, one gets a human life a..

 गीत दासायन
गीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.

 श्रीज्ञानेश्वरांची गाथा
श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.

 श्रीज्ञानदेवतेहत्तिशी
"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.

 ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका
संत ज्ञानेश्वर (जन्म : १२७५) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी आहेत. संत ज्ञानेश्वरांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पैठण जवळील आपेगांव येथे ..

 समश्लोकी भगवद्‌गीता
संस्कृत भाषेतील गीतेचे पद्यरूपात मराठी भाषेत रूपांतर करण्याचे अवघड कार्य सदाशिवराव परांजपे यांनी केले.

 गीताई
Marathi translation of Shri-MadBhagwad Geeta, written by Vinoba Bhave. Vinoba Bhave, born Vinayak Narahari Bhave (September 11, 1895 - November 15,..

 श्रीज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ
श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.

 हरिविजय
श्रीधरांसारखा भगवंताच्या भक्तिप्रेमात न्हाऊन गेलेला अजोड कवी, गोपालकृष्णाच्या अति गोड लीलांचे वर्णन करतो, तेव्हा काय बहार येते.

 कथाकल्पतरू
'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्ण..

 गीत महाभारत
महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे. 

 रुक्मिणीस्वयंवर
रुक्मिणीस्वयंवर Better Picture

 श्रीसंतएकनाथ गाथा
श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.

 सती हृदय
दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.

 शुकाष्टक
श्रीशुक्राचार्यांनीं स्वानंदस्थितीचे जे उद्‍गार काढले आहेत त्यावर ’ शुकाष्टक ’ही नाथांची प्राकृत टीका आहे.

 स्वात्मसुख
’ स्वात्मसुख ’ या काव्यात, गुरूविषयी भाव असला म्हणजे गुरूची अनन्यभक्ति होते व नंतर केवळ निष्कलंक भावानेंच स्वात्मसुखाची प्राप्ति होते असे प्रतिपादन क..

 संत तुकाराम गाथा
तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य. Tukaram was one of the greatest..

 विवेकचूडामणि
परमार्थसाधनाचा उत्तम मार्ग कोणता व आपल्या जन्माचे सार्थक कशा रितीने होऊन अंती आपणास मोक्ष प्राप्ती होईल, हे ज्या विषयाच्या अध्ययनाने समजते त्याला अध्..

 श्रीएकनाथ महाराज - चिरंजीवपद
’ चिरंजीवपद ’ म्हणजे श्रीनाथांच्या सर्व शिकवणुकीचे सूत्ररूपाने वर्णिलेले सार होय. अक्षय्य असे चिरंजीवपद प्राप्त करण्याची ज्याला प्रबळ इच्छा असेल त्या..

15
Subdetails

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-08-21T21:07:32.0778784-04:00
|-|-|
Comments | अभिप्राय
Please join us on facebook to leave us a comment.
Follow us on...
{Khapre.org} Group